रस्ता ना वीज, पाणी ना इतर सुविधा, अशा परिस्थितीत जगावे कसे, असा प्रश्न करीत समुद्रपूर नगर पंचायत हद्दीतील इटलापूरवासीयांनी वस्ती सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शहराला उत्तर दिशेला बाह्य वळण (बाय पास) असल्याने अनेक जड वाहने बाहेरून आवागमन करतात पण दक्षिण दिशेलासुद्धा बाह्य वळण (बायपास) निर्माण होणे गरजेचे आहे. ...