तालुक्यातील वाढोणा (ठाकरे) येथील ग्रामसेविकेच्या बेबंदशाही कारभाराने त्रस्त गावकऱ्यांनी ग्रामसेविकेची बदली होत नाही. ...
गावात पाण्याच्या थेंबाकरिता नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली असताना निम्न वर्धा विभागाकडून सहा वेळा पाठविण्यात येत असलेले पाण्याचे टँकर तीनच वेळा पाठविण्यात येत आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसागणिक आवक वाढत असून येथे असलेल्या अपुऱ्या साधन सामग्रीमुळे .. ...
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या शहरात २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले होते. ...
अल्लीपूर येथील मुख्य रस्त्याचे काम महिनाभरापासून बंद आहे. सभागृह ते पुलापर्यंत हा रस्ता खड्डेमय झाला असून सर्वत्र गिट्टी उघडी पडली आहे. ...
जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी टंचाई जाहीर झाली आहे. यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. ...
जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे. टँकरमुक्त जिल्हा असला तरी नागरिकांना तहाणेने व्याकूळ व्हावे लागत असल्याचे चित्र आहे. ...
उन्हाळ्यामध्ये प्रकल्पांतील जलसाठा कमी होतो. सेलू तालुक्यातील मदन उन्नई धरणातील जलसाठ्यातही घट झाल्याचे दिसून येत असून ... ...
चेतना-विकास गोपुरी वर्धाच्या वतीने स्थानिक ग्रामपंचायतमध्ये मुस्लीम भगिनी मेळावा घेण्यात आला. ...
निम्न वर्धा प्रकल्पासाठी जिल्ह्यातील २३ गावांच्या जमिनी घेण्यात आल्या. यामुळे त्या गावांचे पुनर्वसन करण्यात आले; ... ...