वनक्षेत्रात लागलेल्या आगीवर नियंत्रणासाठी पारंपरिक पद्धतीने जाळरेषा निर्माण करण्याऐवजी जाळरेषाची संपूर्ण सफाई करून लागलेली आग तात्काळ आटोक्यात यावी, ...
निम्न वर्धा प्रकल्प पूर्ण करण्याकरिता यावर्षी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून जमिनीचे अधिग्रहण व शेतकऱ्यांना मोबदला तसेच पाटचऱ्याची कामे प्राधान्याने पूर्ण करा, .... ...
यवतमाळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खून, खुनाचा प्रयत्न, घरफोड्या, चोऱ्या, वाटमारी या सारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ...
एका ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना नागठाणा पॉर्इंट येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ बुधवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास घडली. ...