गत चार दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वारा व पावसाचा धुमाकूळ आहे. परिणामी, वीज पुरवठ्याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ...
सेलू तालुक्यात जंगलाने वेढलेले रायपूर हे ३०० लोकवस्तीचे गाव आहे. या गावाचा संबंध वर्धा शहराशी येतो. ...
जिल्हा परिषद कार्यालयात शिक्षण विभागात प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विजयकांत दुबे नव्यानेच रुजू झाले. ...
रस्त्यांचे रुंदीकरण झाले तेवढीच वाहनांची संख्याही वाढली. सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता तरुणवर्ग व्यवसायाकडे वळला. महागडी जागा, ...
पाण्याकरिता सर्वत्र हाहाकार माजला असता केळझर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. ...
धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून खात्यातून परस्पर १५ लाख रूपये काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. नालवाडी येथे शनिवारी ही घटना उघडकीस आली. ...
आपल्या ग्रहमालेतील सर्वात लहान ग्रह बुध हा सोमवारी सूर्य व पृथ्वी यांच्यामधून जाणार आहे. त्यामुळे एक छोटासा काळा ठिपका सूर्यबिंबावरून सरकताना दिसून येईल. ...
येथील श्रीकृष्ण जिनिंग प्रेसींगच्या मालकाने शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या कापसाचे सुमारे आठ कोटी रुपये गत दोन वर्षांपासून थकविले आहे. ...
जर कुणी टी-२० क्रिकेट पूर्णपणे आक्रमक फलंदाजी करणा-या फलंदाजांचा खेळ, असे मत व्यक्त करीत असेल तर त्याने नक्की विराट कोहलीला खेळताना बघायला पाहिजे. ...
ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पालकांची उत्पन्न मर्यादा साडेचार लाख रुपये आहे. ती सहा लाख करावी, ही न्याय्य मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. ...