गत काही दिवसात शहरात दुचाकी वाहने चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या धर्तीवर वर्धा शहर ठाण्याच्यावतीने आरती चौक परिसरात नाकाबंदी करीत वाहन तपासणी मोहीम राबविली. ...
येथील वेणुबाई शंकरराव बेलवे यांच्या शेतातून केलेल्या पाटचरीचे खोदकाम सदोषरीत्या केले आहे. ...
जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चार अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. ...
या पोलमध्ये जवळपास 40 टक्के सहभागी विदर्भातले होते, तर 60 टक्के सहभागी हे उर्वरीत महाराष्ट्रातले होते. ...
या पोलमध्ये जवळपास 40 टक्के सहभागी विदर्भातले होते, तर 60 टक्के सहभागी हे उर्वरीत महाराष्ट्रातले होते. ...
डेंग्यू आजारावर आळा घालणे आपल्याच हातात आहे. घरातील वापराचे पाणी ज्या भांड्यात ठेवता, ती भांडी दर आवठवड्यात एकदा... ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी सापळा रचत ७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
अंत्यसंस्कारानंतर चितेची राख तसेच अस्थी नदीत विसर्जन केल्याने नदी प्रदूषित होते. ...
महावितरणने हलगर्जीपणाचा कळस गाठला आहे. अद्यापही हजारो शेतकऱ्यांच्या विद्युत जोडण्या प्रलंबित आहे. ...
लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत गुरूवारी सिंदी(मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डेहनकर ले-आऊट,... ...