पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे मदन उन्नई धरणावर प्रस्तावित विभामगृहाचे बांधकाम अद्यापही रखडले आहे. ...
शेतात वीज जोडणीकरिता तालुक्यातील चिंचोली येथील शेतकऱ्याने त्याच्या वडिलासह नात्यात येत असलेल्या चार मृतकांना जिवंत दाखविल्याचा ... ...
आता सर्वच व्यवहार आॅनलाईन होत आहे. या काळात कधी संदेशवहनाचा कणा असलेला डाक विभाग नव्या योजना आणत कात कात टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. ...
येथील आठवडी बाजारातील तीन दुकाने एकाच रात्री फोडली. यात अज्ञात चोरट्यांनी मोबाईल शॉप व किराणा दुकानातील ८५ हजारांचा माल लंपास केला. ...
मित्रासोबत बाहेर गेलेल्या युवकाला त्याच्याच मित्रांनी मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. ...
वर्धेचे तापमान ४६ अंशावर पोहोचले. माणसांसह प्राण्यांचाही जीव कासावीस होतो आहे. ...
वर्ध्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून शैलेश नवाल यांनी आशुतोष सलिल यांच्याकडून सोमवारी पदभार स्वीकारला. शैलेश ...
तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने अंतोरा व तारासावंगा येथील शंभरावर शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमुगाचे बियाणे ...
येथून वडगावकडे जात असलेल्या मार्गाची अत्यंत दैना झाली आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे. ...
दिघी (होणाडे) येथील विद्युत खांबावरील तारा अनेक ठिकाणी लोंबकळलेल्या आहेत. सहज हात पूरेल एवढ्या खाली आलेल्या ... ...