महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी/मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. ...
शेतीला शाश्वत व निरंतर सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासोबतच शेतीला शेतकऱ्यांना बारमाही पीक घेण्यासाठी सौर कृषी पंप योजना उपयुक्त ठरली आहे. ...
ग्रामीण रुग्णालयात पाणी नाही, हे वृत्त वाचताच सामाजिक दायित्वाचा हात समोर करीत पी.व्ही. टेक्सटाईल्स जामने ... ...
येथील बाजार समितीतील गौंडबंगालप्रकरणी विरोधकांचे लक्ष्य ठरलेले शरद देशमुख गुरुवारी जिल्हा उपनिबंधकाकडे वर्धा कृषी उत्पन्न बाजार .... ...
शेतकऱ्यांना कृषी विभागाने भुईमुगाचे बियाणे दिले. अन्य वाणाची मागणी होत असताना कृषी विभागाने भलतेच बियाणे दिले. ...
पोलिसांनी शहरात केलेल्या कारवाईत शहरातील रस्ता दुभाजकावर चौथरे बांधून त्यावर लावलेले झेंडे तसेच चौकांतील झेंड्याचे अतिक्रमण काढून टाकले. ...
आर्थिक तसेच दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांला चांगल्या प्रतिच्या शाळेमध्ये शिक्षण घेता यावे याकरिता राज्य सरकारने पाच वर्षांअगोदर .... ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. ...
आजगाव हे वायगाव (नि.) ग्रामपंचायतचा एक वॉर्ड असून येथील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ...
वेगळ्या विदर्भाची मागणी करून महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न केला जात आहेत. ...