जिल्ह्यातील तापमानाने ४५ अंशांची सीमा ओलांडली आहे. सूर्य आग ओकू लागला आहे. यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहे. ...
दत्ता मेघे अभियांत्रिकी विद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पेपर पासून टिकाऊ पेपर बनविण्याची मशीन बनविली आहे. ...
रीयल इस्टेट व्यवसायात खरेदी-विक्रीसाठी फेरफार हा महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे; पण जिल्ह्यात तब्बल २२ हजार फेरफार रखडले आहेत. ...
स्थानिक विठ्ठल-रुख्माई देवस्थानच्या विश्वस्थ मंडळातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. ...
अनैतिक संबंधांतून प्रियकराने आपल्या पे्रयसीच्या पतीची निर्घृण हत्या केली. अनैतिक संबंध आणि जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी हत्या करण्यात आल्याचे समोर आले. ...
वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथे साडेतीनशे एकर जमिनीवर ड्रायपोर्ट उभारण्याचा मार्ग आता प्रशस्त झाला ...
शपथपत्रात स्वाक्षऱ्या असणाऱ्यांत जनाबाई लांडगे यांचा ३० वर्षापूर्वी मृत्यू झाला. सुरेश लांडगे २००३ मध्ये मयत झाले. ...
तंत्रज्ञान कितीही प्रगत असले तरी त्याचा लाभ ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत देश विकसित बनविण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. ...
खरिपातील पिकांसह आता शेतकऱ्यांनी अन्य पिकांनाही पसंती दिली आहे. उन्हाळ्यात भुईमूग, तिळाची पेरणी केली जाते. ...
नई तालीम शिक्षण पद्धतीत जडणघडण झालेले व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित असलेले येथील आदर्श शिक्षक ...