नागपुरकडून चंद्रपुरकड़े मालवाहुने जाणारी देशी दारू गुप्त माहितीच्या आधारावर पाठलाग करुन रात्री 7 वाजता आरंभा टोल नाक्याजवळ पकडली. ...
पावसाच्या चांगल्या सुरूवातीने सुखावलेले शेतकरी नव्या उमेदीने शेतीच्या कामांना लागले. पेरणीनंतरची डवरणी, निंदणाची कामे सुरू झाली आहेत; ...
गढीवर असलेल्या घरांना संरक्षण भिंत नसल्याने ती कोसळ्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत संरक्षण भिंत बांधावी,.. ...
खरांगणा येथील शिवकुमार भुतडा यांचे पाणवाडी गावात शेत आहे. त्यांनी ऊसात तणनाशकाची फवारणी केली. ...
तालुक्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने बारा गावांतील १०० हेक्टरवरील शेतजमिनीवर ...
तहसील कार्यालयाची नवीन वास्तू बांधून तयार आहे. याला आठ महिन्यांचा कालावधी झाला तरी इमरतीचे उद्घाटन झाले नाही. ...
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी स्वच्छ भारत मिशनच्या यशस्वीतेकरिता ...
जिल्हा परिषदेच्या शाळांत अंतराच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू करण्यात आलेले पाचवा आणि आठवा वर्ग अवैध ...
तालुक्यातील जंगलाने वेढलेले ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव माणिकवाडा. गावलगत असलेल्या जंगलात वाघासह अस्वलाचे वास्तव्याची गावकऱ्यांना माहिती आहे. ...
दोन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना वर्ध्यातील किन्हाळा येथे घडली. ...