कारंजा परिसरात दोन विविध ठिकाणी अपघात एक मृत तर अन्य चार जखमी जण जखमी झाले. ...
देवळी तालुक्यातील आगरगाव येथील पारधी बेडयावरील तीन मुली गिट्टी खदानच्या खड़ड्यात साचलेल्या पाण्यात कपडे धुवायला गेल्या होत्या. ...
शहरी विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट जास्तच आहे. योग्य मार्गदर्शन आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव असल्यानेच ते स्पर्धेत ...
घराच्या बांधकामांसाठी विकत घेतलेल्या रेतीच्या साठ्यावर कारवाई करता येत नाही. ...
खरांगणा वनपरिक्षेत्रात साग वृक्षांचे विस्तीर्ण जंगल आहे. यामुळे चोरीच्या घटनाही होतात. ...
नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाद्वारे संवाद यात्रा काढण्यात आली आहे. ...
नागपूर ते मुंबई हा जलदगती महामार्ग सेलू-वर्धा- आर्वी ते अमरावती जिल्ह्यातून धामणगाव मार्गे जाणार आहे. ...
आर्वी पं. स. अंतर्गत येणाऱ्या तरोडा व पिंपळखुटा येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या जिर्ण झालेल्या जुन्या इमारती अद्याप पाडण्यात आलेल्या नाही. ...
आगामी जिल्हा परिषद व नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने जिल्ह्यात कार्यकर्ता संवाद यात्रा काढण्यात आली होती. ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुणे येथे २० आॅगस्ट २०१३ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ...