तालुक्यातील जंगलाने वेढलेले ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव माणिकवाडा. गावलगत असलेल्या जंगलात वाघासह अस्वलाचे वास्तव्याची गावकऱ्यांना माहिती आहे. ...
दोन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना वर्ध्यातील किन्हाळा येथे घडली. ...
मैत्रेय प्लॉटस् अॅण्ड इन्ट्रचर्स प्रा.लि. या कंपनीने गुंतवणूक व प्लॉट स्किमच्या नावावर नागरिकांची फसवणूक केली. ...
घराच्या बांधकामासाठी रॉयल्टीसह रेती घेतल्यावर त्याची जप्ती दाखवून मनमानी आदेश करणाऱ्या तहसीलदाराच्या कारभारावर रोष होता. ...
भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून देशात दलितांवर अन्याय वाढले आहे. ...
सुजातपूर येथील ६८ वर्षीय राजेंद्र घोंगे हे भूमिहीन आहेत. दुसऱ्याकडे मजुरी करून उदरनिर्वाह सुरू आहे. ...
सध्या पावसाळा सुरू असल्याने डबके साचल्यास डास व दुर्गंधीमुळे आरोग्याला धोका असतो. ...
सहकारमहर्षी स्व. बापूरावजी देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी झाली. ...
विमुक्त भटक्या जमातीच्या संघटनांनी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे समाजाच्या वाट्याला वंचिताचे जगणे येत आहे, ...
आर्वी ते बेनोडा रस्ता पावसामुळे अत्यंत खराब झाला. याबाबत ग्रामस्थांनी12 जुलै रोजी निवेदन दिले होते. यावर जि.प. बांधकाम विभागाने मुरूम, माती टाकून खड्डे बुजविले. ...