राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक योजनेनुसार जिल्ह्यात एकूण ९ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी महिनेवारीची पास काढली आहे. ...
कुठलीही जीवितहानी झाल्याशिवाय उपाययोजना न करणे ही नित्याची बाब झाली आहे. महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटनाही त्याचेच द्योतक आहे. ...
भारताने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. प्रत्येक बाबीची तंत्रज्ञानावर तुलना होत आहे. तंत्रज्ञानाचे लोण शासनाच्या प्रत्येक विभागापासून जिल्हा परिषदेपर्यंत पसरले आहे. ...
वेतन अपहार, अनावश्यक वेतन विलंब, पं.स. ची दिरंगाई, बीडीओंची मनमानी व गटशिक्षणाधिकाऱ्यांची डोळेझाक या प्रकाराने सहा महिन्यांपासून शिक्षक त्रस्त आहे. ...