जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत रुपांतर झाल्यानंतर जि.प. गट आणि गणांची पुनर्रचना होणार हे जवळपास निश्चित झाले होते. ...
शहरातील टिळक चौक, गोलबाजार, सराफ लाईन, इंगोले चौक, गोरस भंडार रोड तसेच कपडा लाईन परिसरात मुख्य रस्त्यांवर फळ, ...
पावसामुळे आलेल्या पुरात नाल्यावरील रपटा वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांच्या बैलगाडीची वहिवाटच बंद झाली आहे. ...
वर्षातील आठ महिने बेपत्ता असलेली गुरे पावसाळ्याची चार महिने रस्त्यावर दिसतात. ...
अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत शिक्षण आयुक्त, पुणे यांनी ११ आॅगस्ट २०१६ रोजी निर्गमित केलेले ...
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी असलेले धानपिक करपण्याच्या मार्गावर आहे. ...
कलम ३७० अन्वये जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा प्राप्त झाल्याने येथे दुसरा कोणीही कायम निवासी बनू शकत नाही. ...
ग्रामीण भागातील मुलांना गावातच शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने शाळा सुरू करण्यात आल्या. ...
तालुक्यातील वर्धमनेरी, खानवाडी, रानवाडी, वाढोणा, बेढोणा, हिवरा, नांदपूर, देऊरवाडा, खुबगाव, धनोडी, वाई ... ...
मुंबई-नागपूर या द्रुतगती मार्गांना जोडणारा व महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांशी थेट संपर्कात येणारा एक्स्प्रेस हायवे आर्वी तालुक्यातील काही गावांतून जाणार आहे. ...