अनेकांनी चायनीज चाकूंचा वापर गुन्ह्यात केला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे असे आढळून आल्यास पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे. हे मात्र तितकेच खरे. शहरातील अनेक तरुण, युवक ‘भाईगिरी’च्या खुमखुमीत अडकले आहेत. वर्चस्ववादातून अनेक गंभीर घ ...
एकट्या वर्धा रेल्वे स्थानकावरून सुमारे ५० च्या वर रेल्वे गाड्यांची धडधड सुरू असते. वर्धा ते पुणे तसेच मुंबई आणि तिकडे हावडा पुरी या मार्गांवर प्रवाशांची संख्या जास्त असते. फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने विशेष मोहिमांचे आयोजन केले ...
आतापर्यंत केवळ २७.१० टक्केच व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सेवा पंधरवडा राबवून विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. पण याच सेवा पं ...