शहरातील नवीन वॉर्डातील वसाहतीमध्ये रिकाम्या भूखंडांवर गवत, झाडे, केरकचरा वाढला आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने डास व इतर रोगजंतूचा प्रभाव वाढला. परिणामी, चिकणगुणिया, डेंग्यू, कावीळ आणि ... ...
सेलू येथील यशवंत विद्यालय येथील मुख्याध्यापक रंजना दाते यांना मुंबई येथील विशेष समारंभात राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सहकुटुंब सन्मानित करण्यात आले. ...