कारला चौकापासून आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून धुळीचे साम्राज्य आहे. याचा वाहन धारकांना कमालीचा त्रास होते. ...
जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील २१ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ३ टक्के व्याजदराने पैसे देवून अवैध सावकारांनी हडप करण्याचा प्रयत्न चालविला आहे. ...