जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील २१ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ३ टक्के व्याजदराने पैसे देवून अवैध सावकारांनी हडप करण्याचा प्रयत्न चालविला आहे. ...
शहरातील नवीन वॉर्डातील वसाहतीमध्ये रिकाम्या भूखंडांवर गवत, झाडे, केरकचरा वाढला आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने डास व इतर रोगजंतूचा प्रभाव वाढला. परिणामी, चिकणगुणिया, डेंग्यू, कावीळ आणि ... ...