काटोल : शहरातील गोलबाजारातील गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण काढण्यास स्थानिक नगर परिषद प्रशासनाने गुरुवारपासून सुरुवात केली. या कारवाईमध्ये गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण हटवित १० फूट जागा मोकळी केली. ...
औरंगाबाद : महापालिकेच्या शहरातील ३० पेक्षा अधिक आरोग्य केंद्रांत दररोज सरासरी ७०० तर दरवर्षी अडीच लाखांहून अधिक रुग्ण येतात व त्यांच्यावर यशस्वी उपचारही केले जातात. ...
कारला चौकापासून आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून धुळीचे साम्राज्य आहे. याचा वाहन धारकांना कमालीचा त्रास होते. ...