जिल्ह्याचे वनक्षेत्र ९६ हजार हेक्टरमध्ये पसरलेले आहे. या वनपरिक्षेत्रात असलेल्या जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘बायोडायव्हर्सिटी पार्कची’ निर्मिती करण्यात येणार आहे. ...
जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्यालय असलेल्या सद्भावना भवनावर पालिकेच्या मालमत्ता करापोटी तब्बल २ लाख ५० हजार रुपये थकले आहे. ...
कारंजा पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत पुनम अमोल बहादुरे (उईके) (२९) या बेपत्ता झाल्याची तक्रार पती अमोल बहादुरे यांनी रामनगर पोलिसात दिली. ...
अंगणवाडी सेविकांना सुविधा देण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने अनेक आश्वासने दिली. ही सर्वच आश्वासने हवेत विरली. ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेच्या २४ व्या अध्यक्षाची निवड मंगळवारी दि.२१ मार्च रोजी होणार आहे. ...
हरीत वर्धा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन स्थानिक नगर परिषदेच्यावतीने येथील महावीर उद्यानाचा कायापालट करण्यात आला आहे. ...
येथील एटीएम गत चार ते पाच दिवसापासून बंद असल्याने एटीएम कार्ड धारक नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ...
शहर व आजुबाजूच्या परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...
काळ बदलत गेला तसा विचारही बदलत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात जाऊन इंग्रजी शिक्षण घेऊ लागली. ...
शेतकऱ्यांच्या मालाला किमान हमीभाव मिळावा म्हणून शासनाकडून नाफेड व एफसीआयमार्फत तूर खरेदी केली जात ओह. ...