शाळा, महाविद्यालयांचे निकाल लागताच पालक पुढील वर्गाच्या तयारीला लागतात. या महिन्यात अनेकांचा नवीन पुस्तकांसह शालेय साहित्य खरेदी करण्याकडे कल असतो. ...
खरीप आणि रबी हंगामातील पिकांच्या काढणीनंतर निघणाऱ्या तुराट्या, पऱ्हाट्या, तुरीचे खुंटले यासह अन्य पिकांच्या काडी कचऱ्याचा पूर्वी इंधन म्हणून वापर केला जात होता. ...