शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

जिल्ह्यात केवळ ४५ टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 23:45 IST

अर्धा आॅगस्ट महिना आटोपत आला असतानाही जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोथरा वगळता कोणताही जलाशय १०० टक्के भरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देदुष्काळाचे सावट : जलाशयेही रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अर्धा आॅगस्ट महिना आटोपत आला असतानाही जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोथरा वगळता कोणताही जलाशय १०० टक्के भरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत या कालावधीत ९२०.७१ च्या सरासरीने ७३६५.७० मि.मी. पाऊस पडतो. यंदा १६ आॅगस्टपर्यंत केवळ ४५.२५ टक्केच पाऊस झालेला आहे. आणखी दीड महिन्याचा कालावधी बाकी राहिला असून या कालावधीत पर्जन्यमान व्यवस्थित न झाल्यास जिल्ह्यावर दुष्काळाची शक्यता आहे.वर्धा तालुक्यात सरासरी ८८९.४० मि.मी. पाऊस चार महिन्यात पडतो. यंदा आॅगस्ट महिन्यापर्यंत केवळ २४२.२० मि.मी. पाऊस झालेला आहे. १ जून ते १६ आॅगस्ट या कालावीत वर्धा तालुक्यात ४७५.०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. सेलू तालुक्यात जून ते सप्टेंबर या काळात ९५९.६२ मि.मी. पाऊस पडतो. आॅगस्ट पर्यंत तालुक्यात २३८.२० मि.मी. पाऊस झालेला आहे. १६ आॅगस्ट पर्यंत तालुक्यात ५७९.४७ मि.मी. पाऊस झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. देवळी तालुक्यात सरासरी ९५९.६२ मि.मी. पाऊस पडतो. येथेही आॅगस्ट महिन्यापर्यंत ४९३.२४ पाऊस झाला आहे. सेलू व देवळी तालुक्यात सरासरी ३९.६१ व ४८.६० टक्केच पाऊस पडला आहे. हिंगणघाट तालुक्यात ९७५.७० मि.मी. पाऊस चार महिन्यात पडतो. १६ आॅगस्टपर्यंत हिंगणघाट तालुक्यात ६१४.८८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यात ३६.९८ टक्के पाऊस झाला आहे. समुद्रपूर तालुक्यात चार महिन्यात १००१.६२ मि.मी. पाऊस पडतो. आॅगस्ट महिन्याच्या मध्यार्धापर्यंत ५०८.९७ पावसाची नोंद झाली. या तालुक्यात ४९.१९ टक्के पाऊस झाला आहे. आर्वी तालुक्यात ८५०.३० मि.मी. पडतो. आॅगस्ट महिन्यापर्यंत ४९१.५३ मि.मी पाऊस झाला. या तालुक्यात केवळ ४२.१९ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. आष्टी तालुक्यात चार महिन्यात ८६४.७२ मि.मी. पाऊस पडतो. १६ आॅगस्ट ४२०.९९ मि.मी. पाऊस झाला. येथे ५१.३२ टक्के पाऊस झाला आहे. तर कारंजा तालुक्यात चार महिन्या ८६४.७२ मि.मी. पाऊस पडतो. १६ आॅगस्टपर्यंत ४४८.५४ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. येथे ४८.१३ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ९२०.७१ मि.मी.च्या सरासरीने ७३६५.७० मि.मी. पाऊस पडतो. १६ आॅगस्ट ५०४.०८ च्या सरासरीने ४०३२. ६७ मि.मी. झाला. जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीटंचाई