शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

जिल्ह्यात केवळ ४५ टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 23:45 IST

अर्धा आॅगस्ट महिना आटोपत आला असतानाही जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोथरा वगळता कोणताही जलाशय १०० टक्के भरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देदुष्काळाचे सावट : जलाशयेही रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अर्धा आॅगस्ट महिना आटोपत आला असतानाही जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोथरा वगळता कोणताही जलाशय १०० टक्के भरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत या कालावधीत ९२०.७१ च्या सरासरीने ७३६५.७० मि.मी. पाऊस पडतो. यंदा १६ आॅगस्टपर्यंत केवळ ४५.२५ टक्केच पाऊस झालेला आहे. आणखी दीड महिन्याचा कालावधी बाकी राहिला असून या कालावधीत पर्जन्यमान व्यवस्थित न झाल्यास जिल्ह्यावर दुष्काळाची शक्यता आहे.वर्धा तालुक्यात सरासरी ८८९.४० मि.मी. पाऊस चार महिन्यात पडतो. यंदा आॅगस्ट महिन्यापर्यंत केवळ २४२.२० मि.मी. पाऊस झालेला आहे. १ जून ते १६ आॅगस्ट या कालावीत वर्धा तालुक्यात ४७५.०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. सेलू तालुक्यात जून ते सप्टेंबर या काळात ९५९.६२ मि.मी. पाऊस पडतो. आॅगस्ट पर्यंत तालुक्यात २३८.२० मि.मी. पाऊस झालेला आहे. १६ आॅगस्ट पर्यंत तालुक्यात ५७९.४७ मि.मी. पाऊस झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. देवळी तालुक्यात सरासरी ९५९.६२ मि.मी. पाऊस पडतो. येथेही आॅगस्ट महिन्यापर्यंत ४९३.२४ पाऊस झाला आहे. सेलू व देवळी तालुक्यात सरासरी ३९.६१ व ४८.६० टक्केच पाऊस पडला आहे. हिंगणघाट तालुक्यात ९७५.७० मि.मी. पाऊस चार महिन्यात पडतो. १६ आॅगस्टपर्यंत हिंगणघाट तालुक्यात ६१४.८८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यात ३६.९८ टक्के पाऊस झाला आहे. समुद्रपूर तालुक्यात चार महिन्यात १००१.६२ मि.मी. पाऊस पडतो. आॅगस्ट महिन्याच्या मध्यार्धापर्यंत ५०८.९७ पावसाची नोंद झाली. या तालुक्यात ४९.१९ टक्के पाऊस झाला आहे. आर्वी तालुक्यात ८५०.३० मि.मी. पडतो. आॅगस्ट महिन्यापर्यंत ४९१.५३ मि.मी पाऊस झाला. या तालुक्यात केवळ ४२.१९ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. आष्टी तालुक्यात चार महिन्यात ८६४.७२ मि.मी. पाऊस पडतो. १६ आॅगस्ट ४२०.९९ मि.मी. पाऊस झाला. येथे ५१.३२ टक्के पाऊस झाला आहे. तर कारंजा तालुक्यात चार महिन्या ८६४.७२ मि.मी. पाऊस पडतो. १६ आॅगस्टपर्यंत ४४८.५४ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. येथे ४८.१३ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ९२०.७१ मि.मी.च्या सरासरीने ७३६५.७० मि.मी. पाऊस पडतो. १६ आॅगस्ट ५०४.०८ च्या सरासरीने ४०३२. ६७ मि.मी. झाला. जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीटंचाई