शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

महात्मा गांधी-नेल्सन मंडेला समता शांती पदयात्रेला पुण्यातून प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 16:59 IST

पुण्यातून सुरू झालेली ही यात्रा श्रीमंत दगडू शेट गणपती मंदिर, संत साधूवासवाणी मिशन आणि पाषाण येथे रात्रीला मुक्काम अशी 29 किमीची पदयात्रा सहभागींनी केली.

सेवाग्राम (वर्धा) - 21 सप्टेंबर हा जगात विश्व शांती दिवस म्हणून पाळला जातो. गांधीजी आणि डॉ नेल्सन मंडेला यांनीही प्रेम, अहिंसा आणि शांतीशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. जगाला आज शांतीचीच गरज असल्याचे दिसून येत आहे. यंदा गांधीजींची 149 वी जयंती साजरी होणार असून 2019 मध्ये बापूंची 150 वी जयंती आहे. तर डॉ. नेल्सन मंडेला यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने शुक्रवारी पुण्याच्या बाणेर येथील शिवकृपा येथून या शांती पदयात्रेला सुरूवात झाली. 

पुण्यातून सुरू झालेली ही यात्रा श्रीमंत दगडू शेट गणपती मंदिर, संत साधूवासवाणी मिशन आणि पाषाण येथे रात्रीला मुक्कामी अशी 29 किमीची पदयात्रा केली. यात्रेत योगेश माथुरिया, दिलीप ताँबोळकर, सेवाग्राम महात्मा गांधी आश्रमचे जालंधरनाथ चन्नोळे, संग्राम पाटील आणि साक्षी माथुरिया सहभागी आहेत. यांच्यासोबत पुण्यातील समविचारी लोकं पुण्यापर्यंत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यात योगेश माथुरिया हे 60 तर सर्वात लहान साक्षी माथुरिया ही 19 वर्षांची तरूणी पदयात्रेत सहभागी आहे.  हा यात्रा प्रवास तळेगांव, लोणावळा, खालपूर, पनवेल, वाशी तर 28 रोजी घाटकोपर, मुंबई असा प्रवास करुन दिवसांत 30 ते 35 किमी अंतर पायी चालणार आहे. 29 रोजी पदयात्री दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होतील आणि गांधी जयंतीदिनी दक्षिण आफ्रिकेतील जोहानिश बर्ग येथील फिनिक्स आश्रमातून गांधी-नेल्सन मंडेला शांती पदयात्रेला सुरूवात होईल.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीPuneपुणे