शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

महात्मा गांधी-नेल्सन मंडेला समता शांती पदयात्रेला पुण्यातून प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 16:59 IST

पुण्यातून सुरू झालेली ही यात्रा श्रीमंत दगडू शेट गणपती मंदिर, संत साधूवासवाणी मिशन आणि पाषाण येथे रात्रीला मुक्काम अशी 29 किमीची पदयात्रा सहभागींनी केली.

सेवाग्राम (वर्धा) - 21 सप्टेंबर हा जगात विश्व शांती दिवस म्हणून पाळला जातो. गांधीजी आणि डॉ नेल्सन मंडेला यांनीही प्रेम, अहिंसा आणि शांतीशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. जगाला आज शांतीचीच गरज असल्याचे दिसून येत आहे. यंदा गांधीजींची 149 वी जयंती साजरी होणार असून 2019 मध्ये बापूंची 150 वी जयंती आहे. तर डॉ. नेल्सन मंडेला यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने शुक्रवारी पुण्याच्या बाणेर येथील शिवकृपा येथून या शांती पदयात्रेला सुरूवात झाली. 

पुण्यातून सुरू झालेली ही यात्रा श्रीमंत दगडू शेट गणपती मंदिर, संत साधूवासवाणी मिशन आणि पाषाण येथे रात्रीला मुक्कामी अशी 29 किमीची पदयात्रा केली. यात्रेत योगेश माथुरिया, दिलीप ताँबोळकर, सेवाग्राम महात्मा गांधी आश्रमचे जालंधरनाथ चन्नोळे, संग्राम पाटील आणि साक्षी माथुरिया सहभागी आहेत. यांच्यासोबत पुण्यातील समविचारी लोकं पुण्यापर्यंत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यात योगेश माथुरिया हे 60 तर सर्वात लहान साक्षी माथुरिया ही 19 वर्षांची तरूणी पदयात्रेत सहभागी आहे.  हा यात्रा प्रवास तळेगांव, लोणावळा, खालपूर, पनवेल, वाशी तर 28 रोजी घाटकोपर, मुंबई असा प्रवास करुन दिवसांत 30 ते 35 किमी अंतर पायी चालणार आहे. 29 रोजी पदयात्री दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होतील आणि गांधी जयंतीदिनी दक्षिण आफ्रिकेतील जोहानिश बर्ग येथील फिनिक्स आश्रमातून गांधी-नेल्सन मंडेला शांती पदयात्रेला सुरूवात होईल.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीPuneपुणे