शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

नाव कपातीनंतर केली बँकेतून लोन केस

By admin | Updated: March 21, 2015 02:08 IST

शासनाच्यावतीने दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण केले जाते़ या यादीत समावेशित नागरिकांना बीपीएल क्रमांक दिला जातो़ ...

वर्धा : शासनाच्यावतीने दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण केले जाते़ या यादीत समावेशित नागरिकांना बीपीएल क्रमांक दिला जातो़ यानंतर शासनाच्या अनेक योजनांचा लाभ सदर कुटुंबांना दिला जातो़ अशाच १९९७-९८ मध्ये बीपीएल यादीत नाव असलेल्या इसमाच्या नावावर २००४ मध्ये म्हणजे बीपीएल यादीतून हद्दपार झाल्यावर ४० हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले़ यानंतर संबंधिताने माहिती अधिकारांतर्गत बीपीएल क्रमांक मागितला असता यादीत नावच नसल्याचे समोर आले़शहरातील गोंडप्लॉट येथील रमेश बबन लाखे यांचे १९९७-९८ मध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव होते़ त्यांना बीपीएलचा १७७ हा क्रमांकही देण्यात आला होता़ बीपीएलच्या अनेक योजनांचा त्यांना लाभही मिळत होता़ २००४-०५ नंतर मात्र त्यांना कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नव्हता़ असे असले, तरी पालिकेद्वारे रमेश लाखे यांच्या नावाने सुवर्ण जयंती योजनेंतर्गत ४० हजार रुपयांचे कर्ज प्रकरण मंजुरीसाठी पाठविण्यात आले़ हे प्रकरण ३० नोव्हेंबर २००४ रोजी पाठविण्यात आले़ २००१ पूर्वीपासून ज्यांची नावे बीपीएल यादीत होती, ती कमी करण्यात आल्याची माहिती पालिकेद्वारे माहिती अधिकारात दिली जाते आणि पालिकाच कर्ज प्रकरण पाठवित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ वास्तविक शासनाने २००१ पासून बीपीएल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले; पण पालिकेद्वारे दिले जात नाही़ यामुळे बीपीएल प्रमाणपत्र देण्याची मागणी लाखे यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)