शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कापूस खरेदीला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:44 PM

सध्या तालुक्यात ४ खरेदी केंद्र सुरू आहेत. यात चोरडिया इंडस्ट्रीज नंदोरी, सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज जाम, कनक अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज जाम व प्रकाश हॉईट गोल्ड उबदा यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देयंदा पेरा वाढला असला तरी उत्पादनातील घट कायमच

सुधीर खडसे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : सध्या तालुक्यात ४ खरेदी केंद्र सुरू आहेत. यात चोरडिया इंडस्ट्रीज नंदोरी, सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज जाम, कनक अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज जाम व प्रकाश हॉईट गोल्ड उबदा यांचा समावेश आहे. खासगी व्यापारी कापूस खरेदी सुरू असून सीसीआय व कॉटन फेडरेशनची खरेदी मात्र बंद आहे. सध्या शेतकºयांना ४३०० ते ४७०० रुपयांपर्यंत भाव दिले जात आहे. यावर्षी कापसाच्या पेºयामध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारपर्यंत २६ हजार १२३ क्विंटलची खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तालुक्यात दोन ठिकाणी खासगी खरेदी चालू असून त्यावर मार्केट कमेटीचे कोणतेही नियंत्रण नाही. तालुक्यात कापूस खरेदीला अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे.अवेळी अधिक पाऊस झाल्यामुळे पहिले येणारे कापसाचे बोंड सडले. बोंडावर किड पडली असून शेतकºयांचा कापूस ‘रेन डॅमेज’ झाला. यामुळे त्याला कमी भाव देण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत कमी प्रमाणात कापूस मार्केटमध्ये आला. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कापसाचा पेरा वाढला आहे. सध्या ४३०० ते ४७०० रुपयांपर्यंत भाव चालू आहे. सध्या आवक नसल्याने कापसाचे भाव वाढले असून आवक वाढल्यावर पुन्हा कापसाचे भाव कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- अभिषेक कोठारी, कनक अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, जाम.रूईच्या गाठीमध्ये वाढ नसून सरकीमध्ये मंदी चालू आहे. मागील वर्षी गाठीचे भाव ४४ हजार रुपये होते. यावर्षी ३८ हजार रुपये आहेत. सरकीचे भाव मागील वर्षी २८०० होते. यावर्षी १९०० रुपये आहेत. यामुळे शेतकºयाला हा जो भाव मिळत आहे, त्यापेक्षा अधिक भाव देणे परवडणारे नाही.- रमाकांत जाजोदिया, सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज, जाम.मागील वर्षी कापूस वेचाई १२० ते १३० रुपये २० किलोचा दर होता. यावर्षी १७० ते २०० रुपये दर आहे. मागील वर्षीपेक्षा मजुरी २५ टक्क्यांनी वाढली असून उत्पादन घटले आहे. कपाशीवर लाल्या रोग आल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.- शफात अहमद पटेल, शेतकरी, कोल्ही.जंगली जनावरांच्या त्रासाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चिता नक्षत्रात झालेल्या पावसाने बोेंड ओले झाले. यामुळे ‘रेन डॅमेज’ झालेला कापूस ३३०० रुपये भावाने विकावा लागला. बिटी बियाणे भेसळयुक्त मिळाल्याने त्याचाही परिणाम उत्पादनावर झाला आहे. या हंगामात कापूस पिकावर अनेक रोगांनी थैमान घातला. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. डिझेल महाग झाल्याने कापूस वाहतुकीचा खर्चही दीड टक्क्याने वाढला आहे.- कृष्णराव व्यापारी, शेतकरी, रा. वाघेडा.