शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

गुळगुळीत महामार्गावर सुविधांचा अभाव, ६० चक्का ट्रकचा पंधरवड्यापासून मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 16:45 IST

हुसनापूर टोल नाक्यावरील प्रकार : दुचाकीस्वारांचे अपघात, व्यवस्थापकाचे दुर्लक्ष, वाहनचालकांकडून व्यक्त होत आहेत संताप

लोकमत न्यूज नेटवर्क भिडी : प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते गुळगुळीत करण्यात आले. दिलेल्या सुविधेचा खर्च वसूल करण्यासाठी टोल नाके बांधण्यात आले. मात्र, या मार्गावरून अवजड वाहने जाण्याची सुविधाच नसल्याने गत पंधरवड्यापासून ६० चक्का ट्रकने टोल नाक्यावर मुक्काम ठोकला आहे. व्यवस्थापकाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने पंधरवड्यात काही दुचाकीचे अपघात झाले असून या प्रकाराचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात ग्रामीण मार्गासह, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणण्यात आले. यात हजारो कोटी रुपये खर्ची करून समृद्धी मार्गाचाही समावेश आहे. मात्र, या मार्गावरून इतिवहजड वाहनांना जाण्याची व्यवस्था नसल्याने वाहन चालकांची मोठी दमछाक होत आहे. मथुरा येथून एनएलओ / एएच ०१०० क्रमांकाचा ६० चाकांचे अवडजड मालवाहू गिट्टी मिक्सर मशीन घेऊन नांदेड येथे निघाला. दरम्यान अनेक अडचणींवर मात करून हुसनापूर टोल नाक्यावर हे वाहन आले. मात्र, पुढे जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने या वाहनाला टोल नाक्यावरच मुक्काम करावा लागला आहे. गत १७ दिवसांपासून है वाहन एकाच ठिकाणी असल्याने दुचाकी, तीनचाकी वाहनांना वाहतुकीस अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मात्र, यात अजूनही टोल नाका व्यवस्थापकांनी यावर मार्ग काढला नसल्याने आणखी किती दिवस या ठिकाणी मुक्काम करावा, असा प्रश्न वाहन चालक, वाहकांपुढे पडला आहे. तातडीने यावर मार्ग काढावा अशी मागणी होत आहे.

वाहनांनुळे अपघात दुचाकी, तीनचाकी वाहनधारकांनी सुरुवातीलाच टोल वसूल करण्यात आल्याने या टोल नाक्यावरून त्यांना टोल शुल्क द्यावे लागत नाही. निःशुल्क वाहनांच्या रांगेशेजारी है अवजड वाहन उभे करण्यात आल्याने मार्ग काढताना अडचण होत आहे. यात काही दुचाकींना अपघात झाले. यात किरकोळ जखमा आल्याने थोडक्यात बचावले. मात्र, मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर है वाहन हटवावे अशी मागणी करण्यात आली. टोल व्यवस्थापकांचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

आधुनिक विकासाची हीच शोकांतिकाअद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, हजारो कोट्यांवधी रुपये खर्ची घालून आधुनिक विकास साधला जातो आहे. एवढेच काय तर आपत्कालीन स्थितीत देशात विणलेल्या महामार्गावर फायटर जहाज, विमान उतविल्याचे प्रयोग करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे अतिवजड वाहनांना या मार्गावरून नेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. आधुनिक विकासाची ही शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाwardha-acवर्धा