शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

कारागृहाची क्षमता २५२, प्रत्यक्षात पाचशेवर बंदिवान; त्यातच आले तीन 'इंटरनॅशनल' कैदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 17:01 IST

Wardha : गृहविभागाने कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभला असून, गांधी जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याची ओळख सर्वदूर आहे. अशा अहिंसेच्या जिल्ह्यात हिंसक घटना सातत्याने वाढत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. अशातच मंजूर ६६ पदांपैकी १९ पदे रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे. 

गुन्हेगारांना ठेवण्याची कारागृहात पुरेशी व्यवस्था नाही. त्यातच कोल्हापूर कारागृहातून वर्धा कारागृहात आलेल्या तीन 'इंटरनॅशनल' बंदिवानांची भर पडली असल्याने कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्याऱ्यांची झोपच उडाली आहे. डोळ्यांत तेल घालून त्यांना कर्तव्य बजावावे लागत आहे. 

वर्धा जिल्हा कारागृह है वर्ग-१चे कारागृह आहे. कारागृहात महिला व पुरुष पकडून २५२ बंदिवानांची क्षमता आहे. असे असतानाही कारागृहात दुपटीपेक्षा अधिक जवळपास ४०० वर बंदिवानांना कोंबून ठेवण्याची स्थिती असल्याने कारागृह की कोंडवाडा, असा प्रश्न उपस्थित होतो. मंजूर संख्येपेक्षा निम्म्या मनुष्यबळावर कारागृहातील सुरक्षेचा भार असल्याने बंदिवानांच्या सुरक्षा ही चिंतेची बाब ठरत आहे. 

जिल्ह्याची लोकसंख्या १५ लाखांवर असून, अशातच गुन्हेगारीचा वाढत असलेला आलेख, गुन्हे प्रकटीकरण आणि अटकेतील गुन्हेगारांच्या संख्येत वाढ होत असल्याने कारागृह नेहमीच गजबजलेले असते. कारागृहात 'मोक्का'चे ११ गुन्हेगार, एमपीडीएवे सहा गुन्हेगार असून यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, सांगली येथील कारागृहातून वध्र्याच्या कारागृहात वर्ग करण्यात आलेले गुन्हेगार आहेत, तीन आंतरराष्ट्रीय बंदी, गैंगस्टरांचा यात समावेश असल्याने कारागृह 'अलर्ट मोड'वर आहे. कारागृहात नित्याने सकाळी आणि सायंकाळी वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांकडून राऊंड होता तसेच सर्च ऑपरेशनही राबविले जाते.

५० कॅमेऱ्यांच्या निगराणीत नऊ बॅरेक... कारागृहात मंजूर पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. त्यातच कारागृहाची क्षमता २५२ असताना विविध गुन्ह्यांतील ५००वर बंदिवान आहेत. व्यवस्थेवर ताण येऊ नये, याअ नुषंगाने ५० सीसीटीव्ही कैमेयाची नजर आहे. कारागृ हातील संपूर्ण बॅरेक कैमेप्याध्या निगराणीत असते. बंदिवानांची सुरक्षा आणि त्यांना सोयीसुविधा पुरविताना कार्यरत मनुष्यबळाची मोठी दमछाक होते. रिक्त पदे भरण्याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गेल्या काही वर्षांपासून पाठपुरा वादेखील केला जात आहे. मात्र, अद्याप कुठल्याही हालचाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे गृहविभागाने याकडे लक्ष देत तत्काळ रिक्त पदे भरण्याची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा