शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

इसापुरातील जलयुक्त कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:32 IST

मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडण्यात आलेल्या ईसापूर येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देवून शेतकऱ्यांना बोंडअळी रक्षक ट्रॅप बाबत मार्गदर्शन केले. शिवाय त्यांनी कृषी विभाग व बजाज फाउंडेशनच्यावतीने पूर्णत्वास आलेल्या जलयुक्त शिवार कामाची पाहणी केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडण्यात आलेल्या ईसापूर येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देवून शेतकऱ्यांना बोंडअळी रक्षक ट्रॅप बाबत मार्गदर्शन केले. शिवाय त्यांनी कृषी विभाग व बजाज फाउंडेशनच्यावतीने पूर्णत्वास आलेल्या जलयुक्त शिवार कामाची पाहणी केली.याप्रसंगी त्यांच्या सोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, प्रभारी तहसीलदार बाळू भागवत, मंडळ कृषी अधिकारी सांगळे, सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठानचे जिल्हा समन्वयक प्रवीण कुऱ्हे, सरपंच प्रणीता आंबटकर, उपसरपंच नितीन करपती आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कपासीच्या पिकावर येणाऱ्या बोंडअळीवर उपाय म्हणून बसविण्यात येणाºया रक्षक ट्रॅप बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच हे रक्षक ट्रॅप कमी खर्चात घरी कसे बनविता येईल या विषयी सोप्या शब्दात माहिती दिली. शेतकºयांनी रासायनिक खते व किटकनाशके न वापरता सेंद्रीय शेतीची कास धरली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी सेंद्रीय शेतीवर भर देवून बोंडअळी नियंत्रणाबाबत माहिती दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी शेतकरी विजय पोटे यांच्या शेतात बोंडअळी नियंत्रणासाठी लावलेल्या रक्षक ट्रॅपची पाहणी केली. तसेच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या व होत असलेल्या विविध कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी काही शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संवाद साधला. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंदू पोटे, विनय महाजन, पोलीस पाटील रमेश ढोकणे, ग्रामसेवक पुजा आडे, तलाठी मडावी, ग्राम परिवर्तन दूत सुदीप देशमुख, कृषी सहाय्यक योगीता केदार, मनोज साठे, कुणाल भामरे, राजू करपती आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalyukt Shivarजलयुक्त शिवार