शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

होम क्वारंटाईन कामगार स्वगावी जाण्यास आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना कलम १४४ नुसारघराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सारा देश लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्याअनुषंगाने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. मात्र, राज्य व अनेक जिल्ह्याच्या बंद सीमा ओलांडत हिंगणघाटवरून राष्ट्रीय महामार्गाने जाणाऱ्या ट्रकला अडवून ५८ कामगारांना ताब्यात घेतले होते.

ठळक मुद्देजीबीएमएम, कमला नेहरू शाळेत क्वारंटाईन : विविध स्वयंसेवी संस्थांकडून जेवणाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरमार्गे अन्य राज्यात जाणाऱ्या व शहरात फिरणाºया निराधार ९० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेत शहरातील तीन ठिकाणी त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, यापैकी अनेकांनी जेवणाला नकार देत स्वगावी पोहोचविण्याचा आग्रह धरल्याची माहिती आहे.देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना कलम १४४ नुसारघराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सारा देश लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्याअनुषंगाने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. मात्र, राज्य व अनेक जिल्ह्याच्या बंद सीमा ओलांडत हिंगणघाटवरून राष्ट्रीय महामार्गाने जाणाऱ्या ट्रकला अडवून ५८ कामगारांना ताब्यात घेतले होते. हे कामगार चेन्नई व हैदराबादकडून नागपूरमार्गे ग्वालियर व राजस्थानकडे ट्रक व कंटेनर अशा तीन वाहनांतून जात होते.या कामगारांना जीबीएमएम हायस्कूल व कमला नेहरू शाळेमध्ये तर शहरात फिरणाºया ३१ निराधारांना वसंत लॉन येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.त्यांची आरोग्य तपासणी करून भोजनाची व्यवस्था नारायण सेवा मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, निरंकारी सेवा मंडळ, रोटरी क्लब अशा अनेक सेवाभावी संस्थांनी केली आहे. या क्वारंटाइनमध्ये मध्ये स्त्री-पुरूष व लहान मुलांचासुद्धा समावेश आहे. यापैकी काहींनी जेवण नाकारत मुलाबाळांच्या विरहापोटी आपापल्या गावी जाण्यासाठी आग्रह धरून असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस