शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:34 AM

विदर्भातीलच नव्हे तर राज्यात गारपीट व वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या अस्मानी संकटाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.

ठळक मुद्देमहात्मा फुले समता परिषदेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भातीलच नव्हे तर राज्यात गारपीट व वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या अस्मानी संकटाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. गहू, तूर व चणा तसेच भाजीपाला, निंबू, आंबा व संत्रा पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे घेतलेले कर्ज कसे परत करावे, वर्षभर कसे जगावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. कापूस बोंडअळीने खाल्ला तर गारपीट व वादळी पावसाने अन्य पिके उद्ध्वस्त केली. शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होत आहे. यासाठी त्वरित शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्याला किमान एकरी २० हजारांची मदत करावी. बोंडअळीचे पैसे अद्याप मिळाले नाही. ते देण्यात यावे, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विनय डहाके, भरत चौधरी, निळकंठ राऊत, संजू म्हस्के, संजय भगत, रामदास कुबडे, पुंडलिक नागतोडे, कवडु बुरंगे आदी उपस्थित होते.