शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नंदोरी मार्गावरील जड वाहतूक धोक्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 11:52 PM

शहरातील नंदोरी मार्ग वर्दळीचा असून या मार्गावर सध्या जड वाहतूक वाढत आहे. या जड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून ही वातूक बंद करण्याची मागणी या भागातील नागरिकांना आ. समीर कुणावार यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्दे पर्यावरण संवर्धन संस्था व नागरिकांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील नंदोरी मार्ग वर्दळीचा असून या मार्गावर सध्या जड वाहतूक वाढत आहे. या जड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून ही वातूक बंद करण्याची मागणी या भागातील नागरिकांना आ. समीर कुणावार यांच्याकडे केली आहे.या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी लोकवस्ती आहे. त्याचबरोबर भैय्याजी साळवे विद्यालय, गुरुकुल कॉन्व्हेन्ट, रडर शाळा, बँका आणि इतर कार्यालयेही आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून रहदारीही मोठ्या प्रमाणात असते. गत १-२ वर्षांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत आहे. यामुळे येथील रहिवास्यांना तसेच ग्रामीण भागातून येणाºया जनतेला मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.याच काळात या रस्त्यावर अनेक दुर्घटना घडल्या. सावली येथील घटना, एस. टी. बस विहिरीत जाणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हेटी (सावंगी ) येथील गजानन भोयर यांचा टिप्परच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. या अपघाताला प्रसाशनच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. हा रस्ता जड वाहतुकीकरिता नसताना यावरून वाहतूक सुरू असून वाहन चालकांवर कुठलीही कार्यवाही होत नाही. काही वाहन चालक टोल वाचवीण्याकरिता या रस्त्याचा वापर करीत आहेत. याला लवकरात लवकर अटकाव बसावा यासाठी आ. समीर कुणावार यांना पर्यावरण संवर्धन संस्था तथा नागरिकांच्यावतीने निवेदन देण्यात आले. कुणावार यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित मुख्य अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ, चंद्रपूर यांना याबाबतचे पत्र पाठवून अवगत केले.सदर निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उप विभागीय अधिकारी, हिंगणघाट, आरटीओ आदि विभागाला देण्यात येणार आहे. यावेळी समुद्रपूर भाजपा तालुकाध्यक्ष संजय डेहने, नगर सेवक आशिष पर्बत, राजू कामडी, पर्यावरण संवर्धन संस्थेचे आशिष भोयर, ज्वलंत मून, मनोज वरघणे, गणेश भोयर इत्यादी उपस्थित होते.