शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

ग्रामस्वच्छता हिच शहिदांना खरी आदरांंजली ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 2:35 AM

केंद्र व राज्य शासन गावाचा विकास करण्यासाठी विविध योजना राबवित आहेत.

ठळक मुद्देशैलेश नवाल : हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयात शहिदांना वाहिली श्रद्धांजली; चिमुकल्यांच्या कवायतींनी जिल्हाधिकारी

भारावलेलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : केंद्र व राज्य शासन गावाचा विकास करण्यासाठी विविध योजना राबवित आहेत. त्याची अंमलबजावणी स्वत:पासून करावी. प्रत्येकाने जबाबदारी स्वीकरल्यास खºया अर्थाने त्याचा लाभ ग्रामस्थांना होईल. हिच स्वातंत्र्याकरिता शहीद झालेल्यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी केले. ते शहीद स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य संग्राम सैनिक भाष्करराव ठाकरे, प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुले वाचवा अभियानाचे जिल्हा संयोजक डॉ. अनिरूद्ध पाटील, डॉ. अरविंद मालपे, विनायक पारे, भरत वणझारा, डॉ. किशोर गंजीवाले, विनायक होले, तहसीलदार सीमा गजभिये, ठाणेदार भगवान खारतोडे, राजकुमार सव्वालाखे, डॉ. विजय कळंबे आदी मंडळी मंचावर विराजमान होते.प्रारंभी शहीद स्मृतीस्तंभावर अतिथींचे आगमन झाले. याठिकाणी शहिदांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमस्थळी अतिथिंंना एनसीसी व स्काऊट गाईड पथकाने सलामी दिली. यावेळी १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यावर काढलेला लघुचित्रपट दाखविण्यात आला.कार्यक्रमाप्रसंगी पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, मी जिल्हाधिकारी बोलत नसून आष्टीचा नागरिक म्हूणून बोलत आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:पासून बदलायला पाहिजे. तरच शहिदांची आठवण राहील, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात भाष्कर ठाकरे यांनी आष्टीच्या स्वातंत्र्यलढ्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, तालुक्याला शहीद म्हणून शासनदरबारी नोंद व्हावी, असे आवाहन केले. उपस्थितांनी समायोतिच मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन धर्मेंद्र ताटीसार यांनी केले तर उपस्थितांचे आभार भरत वणझारा यांनी मानले.या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथसंचलन करीत जिल्हाधिकाºयांना शहीद स्तंभाकडे नेले. विद्यार्थ्यांच्या पथसंचलनाचे जिल्हाधिकाºयांनी कौतुक करीत आष्टीच्या विकासाकरिता राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.