शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

पंधरा वर्षानंतर हटले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

शिवाजी चौक ते गांधी चौक हा आर्वी शहरातील सर्वात वर्दळीचा मार्ग आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत सतत या मार्गावर वाहनांची गर्दी पहावयास मिळते. मात्र हॉकर्सनी या मार्गावर अतिक्रमण केल्याने मार्ग अरुंद झाला होता. परिणामी या मार्गाने पायदळ चालनेही कठीण झाले होते. या मार्गावरुन जातांना चारचाकी किंचा दुचाकी वाहनांचा कुणालाही धक्का लागला तर वाद व्हायचे.

ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांचा पुढाकार : शिवाजी चौक ते गांधी चौकपर्यंतचा रस्ता झाला मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील शिवाजी चौक ते गांधी चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. अखेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांनी पुढाकार घेत पंधरा वर्षापासूनचे अतिक्रम हटवून रस्ता मोकळा केल्याने शहरवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला.शिवाजी चौक ते गांधी चौक हा आर्वी शहरातील सर्वात वर्दळीचा मार्ग आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत सतत या मार्गावर वाहनांची गर्दी पहावयास मिळते. मात्र हॉकर्सनी या मार्गावर अतिक्रमण केल्याने मार्ग अरुंद झाला होता. परिणामी या मार्गाने पायदळ चालनेही कठीण झाले होते. या मार्गावरुन जातांना चारचाकी किंचा दुचाकी वाहनांचा कुणालाही धक्का लागला तर वाद व्हायचे. अशा घटना या मार्गावर नित्याच्याच झाल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमाणामुळे नागरिकांचे अवागमण अडचणीचे झाले होते. शहरवासीयांच्या मागणीनुसार नगरपालिकेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहिम हाती घेतली. त्यांनी या मार्गावरील अतिक्रमण हटवून हातठेले चालकांना नगरपालिकेच्या आठवडी बाजारामध्ये जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नगरपालिकेतर्फे या रस्त्यावरील दुकानांसमोर दुचाकी वाहनांकरिता पिवळ्या रंगाचा वाहतूक नियंत्रण व्यवस्थापन पट्टाही आखण्यात आला आहे. पुन्हा या मार्गावर हॉकर्सनी आपली दुकानदारी थाटल्यास त्यांच्याविरुद्ध नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. या करिता उपविभागीय अधिकारी कार्यालय व पोलीस विभागाने सहकार्य करण्याचीही विनंती नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांनी केली आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण