शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

सोयाबीनचे कुटार ठरतेय शेतकऱ्यांना घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:04 PM

खरीप हंगामात सोयाबीनने दगा दिला. उत्पन्न घटल्याने नैराश्य आले. यानंतर कपाशीवरही बोंडअळीने हल्ला केल्याने नुकसान सोसावे लागले.

ठळक मुद्देघरामध्ये झाल्या अळ्या : उघड्यावर स्वयंपाक व जेवण करण्याची वेळ

ऑनलाईन लोकमतविरूळ (आकाजी) : खरीप हंगामात सोयाबीनने दगा दिला. उत्पन्न घटल्याने नैराश्य आले. यानंतर कपाशीवरही बोंडअळीने हल्ला केल्याने नुकसान सोसावे लागले. किमान कुटारातून आर्थिक नुकसान कमी करता येऊ शकेल म्हणून शेतकऱ्यांनी ते जपून ठेवले; पण ते कुटारही शेतकऱ्यांना धोकादायक ठरत आहे. कुटारामुळे घरात अळ्या झाल्याने उघड्यावर स्वयंपाक व जेवण करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.गावातील वासुदेव चाफले यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीनचे कुटार शेजारी रामदास खेलकर यांच्या भिंतीलगत ठेवले होते. हे कुटार गुरांना खाद्य म्हणून उपयोगी पडेल म्हणून ठेवले होते; पण काहीच दिवसांत त्या कुटारात अळ्या, उडदे झाले आहेत. या कुटारातील उळ्या खेलकर यांच्या घरात सर्वत्र पसरल्या आहेत. या अळ्या जेवणात, पाण्यात पडत असल्याने कुटुंबीय त्रस्त आहे.