शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

शेतीच्या नियोजनाला शेतकरी कंपनीचा हातभार! संघटनात्मक बांधणीतून बियाणे खताचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 12:39 PM

व्यक्तिगत समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या शेतक?्यांची संघटनात्मक बांधणी करून सामुहिकरित्या शेतीच्या प्रश्नावर उत्तरे शोधण्याचे प्रयत्न केल्यास यश मिळविणे सोयीचे असते. यातून रचनात्मक आणि विकासात्मक यशाला गवसणी देता येते.मात्र यासाठी सामुहिक प्रयत्नाची आणि युवा शेतकऱ्यांच्या पुढाकाराची गरज असल्याचा प्रत्यय समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथे येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: व्यक्तिगत समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या शेतक?्यांची संघटनात्मक बांधणी करून सामुहिकरित्या शेतीच्या प्रश्नावर उत्तरे शोधण्याचे प्रयत्न केल्यास यश मिळविणे सोयीचे असते. यातून रचनात्मक आणि विकासात्मक यशाला गवसणी देता येते.मात्र यासाठी सामुहिक प्रयत्नाची आणि युवा शेतकऱ्यांच्या पुढाकाराची गरज असल्याचा प्रत्यय समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथे येत आहे.कृषोन्नती या कंपनीच्या संचालकांनी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता मागणीनुसार शेतीला पूरक वस्तू , साहित्य, अवजारे , सेंद्रिय खते, बियाणे, कामगंध सापळे, फवारणी यंत्र, ताडपत्री, आदी निविष्ठा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबली आहे. सध्या न नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांना विविध निविष्ठा पुरविला जात आहे. वायगाव (हळद्या) या गावातच कंपनीचे कृषि सेवा केंद्र सुरू केले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या निविष्ठा बाजार भावापेक्षा कमी भावात मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येथील कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतक?्यांऱ्यांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन केल्या जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती गावातच उपलब्ध होत असल्याने शेतकरीवर्ग समाधानी आहे.

टॅग्स :agricultureशेती