शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:16 IST

अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने जिल्ह्यात ढगाळी वातावरण तयार झाले आहे. इतकेच नव्हे तर सदर ढगाळी वातावरणादरम्यान जिल्ह्यात पाऊस पडल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देपावसाची शक्यता : वयोवृद्धांसह बच्चेकंपनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने जिल्ह्यात ढगाळी वातावरण तयार झाले आहे. इतकेच नव्हे तर सदर ढगाळी वातावरणादरम्यान जिल्ह्यात पाऊस पडल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. वातावरणात झालेल्या या बदलामुळे स्थानिक प्रशासनाने सतर्क रहावे अशा सूचना संबंधित विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत.कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गुरूवार ते रविवारपर्यंत वर्धा जिल्ह्यात ढगाळी वातावरण राहणार आहे. या ढगाळी वातावरणादरम्यान काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे जिल्ह्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. ढगाळी वातावरणादरम्यान मुसळधार पाऊही होण्याची शक्यता असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगण्यात आले. जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळी वातावरण आल्याने त्याचा सर्वाधिक विपरीत परिणाम वयोवृद्धांसह बच्चेकंपनीवर होत असल्याचे दिसून येते. ताप, सर्दी, खोकला आदी आजारांची लागण झालेले रुग्ण खासगी व शासकीय रुग्णालयात गर्दी करीत आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती