शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

इंझापूर ते जामठा रस्त्याची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:59 IST

वर्धा - हिंगणघाट मार्गावरील इंझापूर येथून जामठा (कुरझडी) या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून उखडून ठेवला आहे. या रस्त्याने वाहन तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे बुडतात वर्ग : वाहन होत आहे गिट्टीमुळे पंक्चर

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : वर्धा - हिंगणघाट मार्गावरील इंझापूर येथून जामठा (कुरझडी) या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून उखडून ठेवला आहे. या रस्त्याने वाहन तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे. यामुळे जणू वाहन चालविताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.या मार्गाने जामठा, व कुरझडी येथील विद्यार्थी सायकलने तसेच शेतकरी व गावकरी वर्धेत ये-जा करतात मात्र त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने गिट्टीच गिट्टी असल्याने अनेकांची वाहने सुद्धा पंक्चर होत आहे. या रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जामठा व कुरझडी येथील विद्यार्थी सायकलने ये-जा करतात मात्र काही ठिकाणी ते सायकल चालवू शकतात मात्र काही ठिकाणी सायलक हातात घेवून पायी चालावे लागते. यामुळे त्यांच्या शाळेचे तास सुद्धा सोडावे लागत आहे. याकडे संबंधीत विभागाचे व कंत्राटदाराने लक्ष देत रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी अशी मागणी विद्यार्थी, नागरिकांनी केली आहे. या मार्गाचे बांधकाम सुरू असल्याने जागोजागी वळण रस्ते काढण्यात आले आहे.दबाईनंतर रस्त्यावर दगड उघडेचरस्ता जेसीबीच्या सहाय्याने उखडण्यात आला. मात्र त्याचे डांबरीकरण होणार असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र तो रस्ता आता अपघाताला कारणीभूत ठरत आहे. यामुळे जामठा व कुरझडी येथील विद्यार्थी व नागरिक संताप व्यक्त करीत आहे. या रस्त्यावर मोठ मोठे दगड उघडे करून ठेवली असल्याने थातूर मातूर दबाई केली जात आहे. मात्र दगड जैसे थेच असल्याने वाहन चालविताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा