शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

इंझापूर ते जामठा रस्त्याची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:59 IST

वर्धा - हिंगणघाट मार्गावरील इंझापूर येथून जामठा (कुरझडी) या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून उखडून ठेवला आहे. या रस्त्याने वाहन तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे बुडतात वर्ग : वाहन होत आहे गिट्टीमुळे पंक्चर

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : वर्धा - हिंगणघाट मार्गावरील इंझापूर येथून जामठा (कुरझडी) या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून उखडून ठेवला आहे. या रस्त्याने वाहन तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे. यामुळे जणू वाहन चालविताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.या मार्गाने जामठा, व कुरझडी येथील विद्यार्थी सायकलने तसेच शेतकरी व गावकरी वर्धेत ये-जा करतात मात्र त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने गिट्टीच गिट्टी असल्याने अनेकांची वाहने सुद्धा पंक्चर होत आहे. या रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जामठा व कुरझडी येथील विद्यार्थी सायकलने ये-जा करतात मात्र काही ठिकाणी ते सायकल चालवू शकतात मात्र काही ठिकाणी सायलक हातात घेवून पायी चालावे लागते. यामुळे त्यांच्या शाळेचे तास सुद्धा सोडावे लागत आहे. याकडे संबंधीत विभागाचे व कंत्राटदाराने लक्ष देत रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी अशी मागणी विद्यार्थी, नागरिकांनी केली आहे. या मार्गाचे बांधकाम सुरू असल्याने जागोजागी वळण रस्ते काढण्यात आले आहे.दबाईनंतर रस्त्यावर दगड उघडेचरस्ता जेसीबीच्या सहाय्याने उखडण्यात आला. मात्र त्याचे डांबरीकरण होणार असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र तो रस्ता आता अपघाताला कारणीभूत ठरत आहे. यामुळे जामठा व कुरझडी येथील विद्यार्थी व नागरिक संताप व्यक्त करीत आहे. या रस्त्यावर मोठ मोठे दगड उघडे करून ठेवली असल्याने थातूर मातूर दबाई केली जात आहे. मात्र दगड जैसे थेच असल्याने वाहन चालविताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा