शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

‘दुष्काळ’ संकट; ५७ विहिरी अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 20:51 IST

जिल्ह्यात सध्या पाणी प्रश्न सध्या चांगलाच पेटत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी ५७ विहिरी अधिग्रहित करण्यात आला आहे. तर ६३ विंधन विहिरी आणि ६३ विशेष नळपाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे६३ विंधन विहिरींसह ६३ योजनांची दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या पाणी प्रश्न सध्या चांगलाच पेटत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी ५७ विहिरी अधिग्रहित करण्यात आला आहे. तर ६३ विंधन विहिरी आणि ६३ विशेष नळपाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती करण्यात आली आहे.वर्धा जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा (घा.) या दोन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या दोन तालुक्यातील गावांची संख्या २५८ इतकी आहे. यापैकी आष्टी तालुक्यात एक टँकर सुरू आहे. आर्वी तालुक्यातही दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाणवत आहे. आर्वी नगरपरिषदेमध्ये एक व आर्वी ग्रामीणमध्ये एक टँकर सुरू आहे. आष्टी आणि कारंजा तालुक्यातील ३८ हजार १२९ शेतकऱ्यांना १० कोटी १० लाख रुपयांचे दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण ३५ हजार ५९ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतंर्गत नोंदणी केली होती. त्यापैकी ४० लाख १७ हजार रुपये ६४८ नुकसानग्रस्त व पीक विम्याच्या मोबदल्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांना अदा करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत वर्धा जिल्ह्यातील ८१ हजार २९९ लाख शेतकºयांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी ४० हजार शेतकºयांना ७ कोटी ८१ लाख रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकºयांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची १ हजार ६१४ कामे सुरू असून त्यावर २ हजार ७६६ मजूर उपस्थित आहेत. २१ हजार २०३ कामे शेल्फवर आहेत.१.५६ कोटींची रक्कम केली महावितरणला अदापिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची १ कोटी ५६ लाख रुपये इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीला देण्यात आली आहे. परिणामी, सर्व नळ पाणी पुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई