शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनतर्फे वर्धा जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 6:19 PM

कोरोना विषाणुचा चक्र तोडण्याकरीता राबविल्या जात असलेल्या कुलुपबंद अवस्थेमुळे अनेकांवर उपासमारीची पाळी आली. याची दखल घेत नाम फाउंडेशनने ग्रामस्थांना सोमवारी (ता.२०) जिवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप करुन मदतीचा हात दिला.

ठळक मुद्दे१३० परिवारंना दिली जीवनावश्यक वस्तूंची कीट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: एकेकाळी लाख मोलाची जमीन बाळगुन असणाऱ्या मिझार्पुर (नेरी) हे गाव निम्न वर्धा प्रकल्पामुळे कफल्क झाले. अशातच कोरोना विषाणुचा चक्र तोडण्याकरीता राबविल्या जात असलेल्या कुलुपबंद अवस्थेमुळे अनेकांवर उपासमारीची पाळी आली. याची दखल घेत नाम फाउंडेशनने ग्रामस्थांना सोमवारी (ता.२०) जिवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप करुन मदतीचा हात दिला.ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या नाम फाऊंडेशनचे विदभा व खानदेश वि•ाागाचे समन्वयक हरिभाऊ ईथापे, समाजसेवक संजय तिगावकर, उपविभागीय अधिकारी हरीष धार्मीक, ठाणेदार संपत चव्हाण, अ.भा. अनिसचे वर्धा जिल्हा सदस्य दशरथ जाधव, डॉ. रवींद्र सोनटक्के, उपसरपंच बाळा सोनटक्के, प्रा. नरेंद्र कोल्हे, ग्रामसेवक राजु शेंद्रे, पांडुरंग कोल्हे, अशोक भट्टड, विरेंद्र कोल्हे, दादाराव नासरे, बाबाराव नासरे यांच्या हस्ते सर्व नियमाचे पालन करुन या किटचे ग्रामस्थानच्या घरोघरी जावून वाटप करण्यात आले.बाकळी व वर्धा नदीच्या संगमामुळे वैभव संपन्न असलेल्या मिझापुर (नेरी) गावातील लाखोमोलाची जमीन गावकऱ्यांनी निम्न वर्धा धरणाकरीता कवडीमोलाने दिली. शासनाकडून मिळालेल्या अल्प मोबदल्यात पयार्यी जमीन घेता आली नाही. परिणामी १५० वैभवसंपन्न परिवारावर •ाुमीहीन व कफल्क होण्याची पाळी आली. अनेकांच्या हाताला काम देणाऱ्यांवरच उदर•ार्नाकरीता काम शोधण्याची पाळी आली. काहींना येथील प्लायवूड कारखाण्याची साथ मिळाली, काहींनी पेट्रोल पंम्प वर पेट्रोल भरण्याचे काम नाईलाजास्तव स्वीकारले तर अनेकांनी हातमजुरीवर जाणे सुरू केले. नाम फाऊंडेशनचे विदभा व खानदेश समन्वयक हरिभाऊ ईथापे यांनी दखल घेवून दुसऱ्याच दिवशी १३० गरवंतांकरीता जिवनावश्यक वस्तुंच्या किट. वाटपा करीता उपलब्ध करून दिल्या.बांधलेली घरे व गावातील स्वच्छता पाहता डोळ्यांना समृध्द दिसणाऱ्या गावातील नागरीकांच्या अंतर्गत अडचणीवर लक्ष केंद्रीत करून नाम फाऊंडेशनचे समन्वयक हरिभाऊ ईथापे यांनी प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या सोबत संपर्क साधून मदतीचा हात पुढे केला. याकरीता गावकऱ्यांच्यावतीने उपसरपंच बाळा सोनटक्के यांनी नाम फाऊंडेंशनचे आभार मानले.

मदतीचा हात सदैव पुढेच राहणारनाम ने गरजवंत शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला व याची सुरू आर्वी लगतच्या मिझार्पुर (नेरी) पासुन केली. यानंतर मेळघाट, चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती आदि ठिकाणी सुध्दा जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात नाम फाऊंडेशनच्या मदतीचा हात सदैव पुढेच राहणार आहे असे विदभा व खानदेश समन्वयक हरिष ईथापे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस