शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:25 AM

ओबीसीची जनगणना २०११ मध्ये करण्याचे आदेश देण्यात आले. याची आकडेवारी शासनाजवळ जमा आहे. मात्र, ती जाहीर केल्या जात नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या असून सध्या जाहीर असलेली कर्जमाफी योजना फसवी आहे.

ठळक मुद्देछगन भुजबळ यांचे ओबीसी कार्यकर्त्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ओबीसीची जनगणना २०११ मध्ये करण्याचे आदेश देण्यात आले. याची आकडेवारी शासनाजवळ जमा आहे. मात्र, ती जाहीर केल्या जात नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या असून सध्या जाहीर असलेली कर्जमाफी योजना फसवी आहे. तसेच ओबीसी, एससी, एसटी या मागासवर्गीय समाजाला शिष्यवृत्ती देण्यात अडचणी आणल्या जात आहे. त्यामुळे शेतकरी, ओबीसी, मागासर्गीय, विद्यार्थी व वंचितासाठी लढा उभारा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.समता परिषदेच्या वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी त्यांची मुंबई येथे त्यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, संजय म्हस्के आदी उपस्थित होते. जुलै महिन्यात सेवाग्राम येथे समता परिषदेच्यावतीने जनगणना परिषद व ओबीसी मागासवर्गीय शिष्यवृत्ती यावर प्रशिक्षण शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी यावे, अशी विनंती भुजबळ यांना करण्यात आली.