शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

वर्धा जिल्ह्यातील खैरी गावाचा संपर्क तुटला; धाम नदीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 11:37 AM

वर्धा जिल्ह्यातील धाम नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने शुक्रवारी पहाटेपासून खैरी या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देवीस वर्षांपासूनची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील धाम नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने शुक्रवारी पहाटेपासून खैरी या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. गावाकडे जाणाऱ्या पुलावरून वेगाने पाणी वाहत असल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.या पुराचा फटका प्रवासी, विद्यार्थी व व्यापाऱ्यांना बसला आहे. तसेच आजारी व्यक्ती आणि अन्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी अन्यत्र जाणे शक्य झालेले नाही.खैरीला जाण्यायेण्यासाठी हा एकच पूल आहे. त्याची उंची कमी असल्याने दरवर्षी येथे पाणी साठून संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण होते. या पुलाची उंची वाढवावी अशी गेल्या २० वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने लक्ष न दिल्याने हा त्रास दरवर्षी गावकºयांना सहन करावा लागतो आहे. 

टॅग्स :floodपूर