शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

साहित्य संमेलनात ३५० प्रकाशकांची राहणार ग्रंथ दालने; १ लाख साहित्य रसिकांच्या उपस्थितीचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2022 17:14 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा

 वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनात ३५० प्रकाशकांची ग्रंथ दालने राहणार असून शुक्रवारी नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत पार पडली.

अनेक वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान वर्ध्याला मिळाला आहे. शिवाय संमेलन उत्साहात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे आश्वासन बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

संमेलनाला किमान एक लाख साहित्य रसिकांची उपस्थिती राहण्याचा अंदाज आहे. बैठकीदरम्यान साहित्य संमेलनस्थळी आवश्यक सुविधा, पुस्तकाचे स्टॉल, ग्रंथ दिंडी मार्ग, बाहेरुन येणारे साहित्यिक, पाहुणे, मान्यवर व साहित्य रसिकांची निवास व्यवस्था, भोजन, वाहतूक व्यवस्था आदी विषयांवर चर्चा झाली.

विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सहायक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप दाते, सरचिटणिस विलास मानेकर, महेश मोकलकर, अनिल गडेकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळliteratureसाहित्यSocialसामाजिकwardha-acवर्धा