शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

साहित्य संमेलनात ३५० प्रकाशकांची राहणार ग्रंथ दालने; १ लाख साहित्य रसिकांच्या उपस्थितीचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2022 17:14 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा

 वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनात ३५० प्रकाशकांची ग्रंथ दालने राहणार असून शुक्रवारी नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत पार पडली.

अनेक वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान वर्ध्याला मिळाला आहे. शिवाय संमेलन उत्साहात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे आश्वासन बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

संमेलनाला किमान एक लाख साहित्य रसिकांची उपस्थिती राहण्याचा अंदाज आहे. बैठकीदरम्यान साहित्य संमेलनस्थळी आवश्यक सुविधा, पुस्तकाचे स्टॉल, ग्रंथ दिंडी मार्ग, बाहेरुन येणारे साहित्यिक, पाहुणे, मान्यवर व साहित्य रसिकांची निवास व्यवस्था, भोजन, वाहतूक व्यवस्था आदी विषयांवर चर्चा झाली.

विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सहायक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप दाते, सरचिटणिस विलास मानेकर, महेश मोकलकर, अनिल गडेकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळliteratureसाहित्यSocialसामाजिकwardha-acवर्धा