शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुलावरुन कोसळली कार; 6 महिन्याच्या चिमुकल्यासह 5 गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 19:37 IST

सर्व जखमींवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

वर्धा - देऊरवाडा (आर्वी) : आर्वी येथून चंद्रपूरकडे जात असलेल्या कारचालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने कार पुलावरुन थेट खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात सहा महिन्याच्या चिमुकल्यासह पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात १३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वाढोणा मार्गावरील सावळापूर शिवारात झाला. सर्व जखमींवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

अपघातात जखमी झालेल्यांमध्ये सुनील हरिराम राडे (४५), विवेक बुटले (६५), आर्यन सुनील राडे वय (६ महिने), रिया विवेक बुटले (२५), परमेश्वरी सुनील राडे (४५) सर्व रा. चंद्रपूर यांचा समावेश आहे. राडे कुटुंबीय आर्वी येथून कार्यक्रम आटोपून एम.एच. ३४ बी. व्ही. ७८७९ क्रमांकाच्या कारने चंद्रपूरकडे जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने सावळापूर शिवारात असलेल्या पुलाच्या कठड्याला धडक देत थेट पुलाखाली कोसळली. यात कारमधील सहा महिन्याच्या चिमुकल्यासह पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती आर्वी पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ पाठविले. पुढील तपास आर्वी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदूरकर करीत आहेत. 

टॅग्स :carकारAccidentअपघातwardha-acवर्धा