शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

विघुत तारांच्या स्पर्शाने बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे ६० हजार रुपयांचे नुकसान

By अभिनय खोपडे | Updated: August 31, 2022 19:20 IST

अभिनय खोपडे  वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील गिरड परीसरातील रासा येथे शेतात जमिनीवर पडून असलेल्या जिवंत विघुत ताराच्या स्पर्शाने बैलाचा ...

अभिनय खोपडे 

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील गिरड परीसरातील रासा येथे शेतात जमिनीवर पडून असलेल्या जिवंत विघुत ताराच्या स्पर्शाने बैलाचा मृत्यू झाला असून यामध्ये शेतकऱ्याचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार बुधवारी ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजताच्या सुमारास रासा येथिल शेतकरी गजानन चिडे यांचा मुलगा मयुर चिडे हा आपली बैलजोडी घेऊन शेतामध्ये चारण्यासाठी नेत असतांना आनंदराव चचाने यांच्या शेतात पडून असलेल्या जिवंत विघुत ताराचा एका बैलाला स्पर्श होऊन बैलाचा जागीच मृत्यू झाला. शेतकरी गजानन चिडे यांनी यासंबंधी गिरड पोलीस ठाण्यात व गिरड येथील व गिरड येथिल विघुत विभाग कार्यालयाला माहिती दिली माहिती मिळताच सहाय्य अभियंता सुबोध गणवीर,आडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिस कर्मचारी अमित शेख,अनुप टपाले यांनी पंचनामा ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्याचा ६० हजार रुपये किंमतीचा बैलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट ओढावले आहे.तरी संबंधित विघुत विभागाने तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी मोहगांव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास नवघरे, ग्रामपंचायत सदस्य जगदीश महातळे, शेतकरी गजानन चिडे यांच्यासह गावातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाRainपाऊसGanpati Festivalगणेशोत्सव