शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

बोंडअळीचे अनुदान मिळाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 21:52 IST

मागील खरीप हंगामात बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले, पण खरीप हंगाम पार पडण्यावर असतानाही घोराडच्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली.

ठळक मुद्देघोराडच्या शेतकऱ्यांची तक्रार : तलाठ्याच्या याद्यांना उशीर

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : मागील खरीप हंगामात बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले, पण खरीप हंगाम पार पडण्यावर असतानाही घोराडच्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली.या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात विचारणा केल्यावर मी याद्या तहसील कार्यालयात पाठविल्या, निधी आल्यानंतर जमा होईल, अशी उत्तरे देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार महेंद्र सोनोने यांना निवेदन देवून त्याचे लक्ष वेधले. इतर भागातील शेतकऱ्यांना गत काही महिण्या अगोदरच अनुदानाची रक्कम मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. घोराडच्या तलाठ्यांनी याद्याच तर उशिरा पाठविल्या नसाव्या अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहे. येथील तलाठी प्रभारी असून यांच्याकडे जुनगड सांझाचा मुख्य भार आहे.घोराडला नविन पूर्ण वेळ तलाठी द्यावा अशी मागणी वारंवार करण्यात आली. परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला. बोंडअळीचे अनुदान त्वरित देण्यात यावे असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी विठ्ठल झाडे, गणेश खोपडे, आशिष राऊत, गणेश सुरकार आदीसह घोराडचे शेतकरी हजर होते.बॅक खाते क्रमांकाची नोंद नाहीबोंडअळीच्या अनुदानाच्या याद्या तहसील कार्यालयात पाठविल्या असल्या तरी बहुतांश शेतकऱ्यांच्या बॅँक खात्याचा क्रंमाकांची त्यात नोंद नसल्याची माहिती आहे. तशा शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयातून बॅँक खाते क्र. मागविण्यात आला नसल्याने हे शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ज्यांनी व्यवस्थित बॅक खाते क्रमांक दिले त्या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा झाली अशी माहिती पुढे आली आहे.

टॅग्स :TahasildarतहसीलदारFarmerशेतकरी