शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

मोफत प्रवास योजना लागू करा

By admin | Updated: December 13, 2015 02:15 IST

शहराच्या ठिकाणी शिकण्याकरिता पैसे नसल्याने अनेकदा मुलींना अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागते.

विद्यार्थिनींची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर वर्धा : शहराच्या ठिकाणी शिकण्याकरिता पैसे नसल्याने अनेकदा मुलींना अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागते. त्यामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याकरिता मोफत प्रवास योजना लागू करावी, अशी मागणी महिला आश्रम अध्यापक विद्यालय व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदनाद्वारे केली.प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाकरिता मुलींना दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी मोफत प्रवास योजना शासनाने लागू केली आहे. असे असले तरी त्यापुढील पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याकरिता मुलींना मोफत प्रवासाची कोणतीही तरतूद शासनाने केली नाही. शहराच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील मुलींकडे जाण्या-येण्याकरिता लागणाऱ्या प्रवासखर्चाची सोय नाही. त्यामुळे त्या पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊ शकत नाही. शिकण्याची तीव्र इच्छा असतानादेखील मुलींना पैशाअभावी शिक्षण सोडावे लागते. यात अनेक प्रज्ञावंत विद्यार्थिनींचे नुकसान होत आहे. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणे स्वाती अभय योजना महाराष्ट्र राज्यात सर्वत्र लागू व्हावी तसेच पदवीपर्यंतचा प्रवास खर्च शासनाकडून मोफत असावा, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली. यावेळी महिला आश्रमच्या प्रा. सुचिता राऊत, प्रा. रिना परतेती, प्रा. साधना मेंढे, प्रा. माधुरी देशमुख, छात्राध्यापक स्रेहलता जांभूळकर, कीर्ती बालपांडे, लीना पाटील, माहेश्वर करलुके, मयुरी पाळेकर, प्रगती तेलरांधे, ममता भटेरा, वैशाली देशमुख, प्राजक्ता शेंडे, वृषाली मानकर, वृंदा ठाकरे, रक्षदा मून, मनीषा कुर्जेकर, शबनम शेख आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)