शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

अण्णासागर जलाशयात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 10:22 PM

सौंदर्य व जलसाठा वाढावा तसेच शेतजमीन ओलिताखाली यावी या उद्देशाने राज्य शासनाच्यावतीने येथील वर्धा मार्गावर गाव तलावाचे पुनर्जीवन करण्यात आले. या अण्णासागर जलाशयाच्या कामासाठी ६५.६५ लाखांचा निधीही खर्च करण्यात आला.

ठळक मुद्देसेवाग्रामात पाणीबाणी : मत्स्य पालनालाही मूठमाती

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सौंदर्य व जलसाठा वाढावा तसेच शेतजमीन ओलिताखाली यावी या उद्देशाने राज्य शासनाच्यावतीने येथील वर्धा मार्गावर गाव तलावाचे पुनर्जीवन करण्यात आले. या अण्णासागर जलाशयाच्या कामासाठी ६५.६५ लाखांचा निधीही खर्च करण्यात आला. मात्र, सदर अण्णासागर जलाशयात सध्या पाण्याचा ठणठणाट आहे. परिणामी, सेवाग्राम येथे जलसंकट तीव्र झाले असून मत्स्य पालनाही मुठमाती मिळाल आहे.जि. प. लघुसिंचन विभाग वर्धा तर्फे महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमीसंधारण अभियानांतर्गत अण्णासागर तलावाचे नव्याने पुनर्जीवन करून १२०.८८ सघमी इतका जलसाठ्याची साठवणू करता येईल, अशा पद्धतीने काम करण्यात आले. हा जलाशय सेवाग्राम-वर्धा मार्गावर असल्याने व महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढे असल्याने यामुळे परिसरातील सौंदर्यात भरच पडणार होती. परंतु, सध्या या जलाशयात एक थेंबही पाणी नाही. सर्व सेवा संघाच्या जागेवर असलेल्या या जलाशयाचा एक बंधारा आदर्शनगरकडून बनविण्यात आला आहे.यामुळे चार ठिकाणावरून वाहणारे पाणी सरळ तलावात येईल. शिवाय यातून जलसाठा वाढेल अशी आशा होती. मात्र, सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम या जलाशयाच्या पाणी साठवणीवर झाला. त्यातच सध्या या जलाशयात पाण्याचा ठणठणाट आहे. या जलाशयात मत्स्य पालन उपक्रम सुरू करण्यात आला होता. परंतु, पाण्याअभावी तोही बारगळला आहे. असे असले तरी यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस होत हा जलाशय पूर्णपणे भरेल अशी आशा नागरिकांना आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई