शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
4
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
5
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
6
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
7
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
8
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
9
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
10
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
11
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
12
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
13
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
14
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
15
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
16
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
18
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
19
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
20
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
Daily Top 2Weekly Top 5

६०० हेक्टरमधील आंबिया बहर गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

तालुक्यातील वर्धपूर, वडाळा, झाडगाव, सत्तरपूर, बोरगाव टुमणी, साहुर, माणीकवाडा या भागातील शेतकºयांनी लावलेला संत्रा व मोसंबी आंबीया बहार पूर्ण गळाला आहे. फळांचा थर शेतात साचला आहे. शेतकºयांच्या हाताील पीक निसर्ग कोपात फस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट ओढावले आहे. मोसंबी, संत्रा पीक ९५ टक्के गळाले असल्याने त्यावर उपाययोजनाही करण्यात आली नाही.

ठळक मुद्देआष्टी तालुक्यातील वास्तव : संत्रा, मोसंबी पिकाचे प्रचंड नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने खरीपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्रा, मोसंबीचे सुमारे ६०० हेक्टरमधील पीक पूर्णत: नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची शासनाने भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी सिद्धप्पा नडगेर यांना दिले आहे.तालुक्यातील वर्धपूर, वडाळा, झाडगाव, सत्तरपूर, बोरगाव टुमणी, साहुर, माणीकवाडा या भागातील शेतकऱ्यांनी लावलेला संत्रा व मोसंबी आंबीया बहार पूर्ण गळाला आहे. फळांचा थर शेतात साचला आहे. शेतकऱ्यांच्या हाताील पीक निसर्ग कोपात फस्त झाल्याने शेतकºयांसमोर मोठे संकट ओढावले आहे. मोसंबी, संत्रा पीक ९५ टक्के गळाले असल्याने त्यावर उपाययोजनाही करण्यात आली नाही. याची दखल घेवून शासनाने तत्काळ सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना हेक्टरी चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली निवेदनातून केली आहे.निवेदन देताना शेतकरी प्रतीक माणीकपुरे, जगजीवन निंभोरकर, पंकज जोमदे, योगेश काळे, हेमराज पाचपोच, हिंम्मत गाढवे, रूपेश भोंड, प्रवीण पोटे, मनोहर गोहत्रे, पप्पू धुळे, अनिल काकपुरे, ओंकार टेकाळे आदींसह शेतकºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी