शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

६०० हेक्टरमधील आंबिया बहर गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

तालुक्यातील वर्धपूर, वडाळा, झाडगाव, सत्तरपूर, बोरगाव टुमणी, साहुर, माणीकवाडा या भागातील शेतकºयांनी लावलेला संत्रा व मोसंबी आंबीया बहार पूर्ण गळाला आहे. फळांचा थर शेतात साचला आहे. शेतकºयांच्या हाताील पीक निसर्ग कोपात फस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट ओढावले आहे. मोसंबी, संत्रा पीक ९५ टक्के गळाले असल्याने त्यावर उपाययोजनाही करण्यात आली नाही.

ठळक मुद्देआष्टी तालुक्यातील वास्तव : संत्रा, मोसंबी पिकाचे प्रचंड नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने खरीपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्रा, मोसंबीचे सुमारे ६०० हेक्टरमधील पीक पूर्णत: नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची शासनाने भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी सिद्धप्पा नडगेर यांना दिले आहे.तालुक्यातील वर्धपूर, वडाळा, झाडगाव, सत्तरपूर, बोरगाव टुमणी, साहुर, माणीकवाडा या भागातील शेतकऱ्यांनी लावलेला संत्रा व मोसंबी आंबीया बहार पूर्ण गळाला आहे. फळांचा थर शेतात साचला आहे. शेतकऱ्यांच्या हाताील पीक निसर्ग कोपात फस्त झाल्याने शेतकºयांसमोर मोठे संकट ओढावले आहे. मोसंबी, संत्रा पीक ९५ टक्के गळाले असल्याने त्यावर उपाययोजनाही करण्यात आली नाही. याची दखल घेवून शासनाने तत्काळ सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना हेक्टरी चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली निवेदनातून केली आहे.निवेदन देताना शेतकरी प्रतीक माणीकपुरे, जगजीवन निंभोरकर, पंकज जोमदे, योगेश काळे, हेमराज पाचपोच, हिंम्मत गाढवे, रूपेश भोंड, प्रवीण पोटे, मनोहर गोहत्रे, पप्पू धुळे, अनिल काकपुरे, ओंकार टेकाळे आदींसह शेतकºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी