शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अल्लीपूर ठाण्याचा क्रमांक ‘आऊट ऑफ सर्व्हिस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 6:00 AM

शनिवारी अल्लीपूर पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीच्या घडलेल्या घटनांची माहिती घेण्यासाठी दुरध्वनीने संपर्क केला असता स्टेशन डायरीवर असलेल्या कर्मचाऱ्याने फोन उचलला आणि दोन ते तीन मारहाणीच्या घटना असल्याचे सांगून दुरध्वनीचा रिसिव्हर बाजूला ठेवला. काही वेळानंतर पुन्हा संपर्क केला असता दुरध्वनी ‘आऊट ऑफ सर्व्हीस’ असल्याचे ऐकू येत होते.

ठळक मुद्देवरिष्ठांचे दुर्लक्ष । सामान्यांच्या तक्रारी घेणार कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी वादग्रस्त ठरणारे अल्लीपूर पोलीस ठाण्याचा प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. येथील पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक ‘आउट ऑफ सर्व्हिस’ असल्याने सामान्यांच्या तक्रारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.शनिवारी अल्लीपूर पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीच्या घडलेल्या घटनांची माहिती घेण्यासाठी दुरध्वनीने संपर्क केला असता स्टेशन डायरीवर असलेल्या कर्मचाऱ्याने फोन उचलला आणि दोन ते तीन मारहाणीच्या घटना असल्याचे सांगून दुरध्वनीचा रिसिव्हर बाजूला ठेवला. काही वेळानंतर पुन्हा संपर्क केला असता दुरध्वनी ‘आऊट ऑफ सर्व्हीस’ असल्याचे ऐकू येत होते.सद्रक्षणाय, खलनीग्रहनाय हे ब्रीद घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस ठाण्यातील हा भोंगळ कारभार पुढे आला आहे. यासंदर्भात अधीकची माहिती घेण्यासाठी अल्लीपूरचे ठाणेदार योगेश कामाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुरध्वनीचे केबल तुटले असेल, फोन दोन दिवसांपासून बंद आहे, बीएसएनएल कार्यालयाला सांगितले आहे, असे उडवा-उडवीचे उत्तर देऊन आपली बाजू सावरण्यातच धन्यता मानली.तसेच त्यांना गुन्ह्यांची माहिती विचारली असता त्यांनी मी बाहेर असून ठाण्यात गेल्यावर कळतो, असे बेजबाबदारपणाचे उत्तर दिले. काही दिवसांपूर्वीच एका प्रकरणाच्या चौकशीसाठी वादग्रस्त ठरलेले अल्लीपूर पोलीस ठाण्यात अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांनी भेट देत प्रकरणाचा आढावा घेतला होता. अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्याप्रमाणात दारूचा गोरखधंदा चालतो. इतकेच नव्हे तर दारूविक्रेत्यांचे काही पोलीस कर्मचाऱ्यांशी मैत्रिपूर्ण संबंध आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे