शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

अहिंसेच्या मार्गानेच उन्नती शक्य आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:00 PM

देश समस्यांनी ग्रासला असतानाही विकसनशील राष्ट्राच्या यादीत भारताला मानाचे स्थान आहे. भारत एक समृद्ध राष्ट्र असूनही अंतर्गत बेबनाव सर्वांगीण विकासाला मारक ठरत आहे. वाढती लोकसंख्या हिंसाचार, आतंकवाद, नक्षलवाद आदी अनेक समस्यांवर परिस्थितीनुरूप तोडगा काढण्याचे आव्हान राष्ट्रासमोर उभे आहे;

ठळक मुद्देगोल्डस्मिथ : बुद्ध विहाराचा २१ वा वर्धापन दिन

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : देश समस्यांनी ग्रासला असतानाही विकसनशील राष्ट्राच्या यादीत भारताला मानाचे स्थान आहे. भारत एक समृद्ध राष्ट्र असूनही अंतर्गत बेबनाव सर्वांगीण विकासाला मारक ठरत आहे. वाढती लोकसंख्या हिंसाचार, आतंकवाद, नक्षलवाद आदी अनेक समस्यांवर परिस्थितीनुरूप तोडगा काढण्याचे आव्हान राष्ट्रासमोर उभे आहे; पण जग अहिंंसेच्या मार्गानेच जिंकता येऊ शकते. अहिंसेत उन्नतीचा मार्ग दडलेला आहे. हिच शिकवण भगवान गौतम बुद्धासह महापुरूष व राष्ट्रसंतांनी दिली, असे मत केंद्रीय दारूगोळा भांडाराचे प्रमुख ब्रिगेडिअर आय.व्ही.ओ.आर. गोल्डस्मिथ यांनी व्यक्त केले.सीएडी कॅम्प येथील बुद्ध विहाराच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी धम्म मेळावा व सत्कार समारंभही घेण्यात आला. मोहन अग्रवाल यांनी ‘भगवान गौतम बुद्धाच्या अहिंसेच्या शस्त्राने जगातील कोणतेही युद्ध जिंकता येते. त्यांच्या संदेशाने संपूर्ण विश्वात शांती निर्माण करता येते, असे सांगितले. यावेळी इमरान राही, अनिल नरेडी, विहार समितीचे सचिव प्यारेलाल रामटेके, भन्ते माहागो गलणभबई, कमल धम्मोभबई, धम्मबोधी, विशुद्धानंद, उपअभियंता नाईक, अत्तरचंद खत्री, सत्कारमूर्ती मेजर शिवेंद्र त्रिपाठी, डॉ. प्रमोद नितनवरे, नितीन सिदुरकर आदी उपस्थित होते. मे २०१६ च्या रात्री भांडारात झालेल्या अग्निस्फोटात जीव धोक्यात घालणाºया मेजर त्रिपाठी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दंत शिबिरात डॉ. वैभव व डॉ. विभा पाटणी यांनी ४०० रुग्णांची तपासणी केली. प्रास्ताविक रामटेके यांनी, संचालन रंजना जीवने यांनी केले तर आभार सुनील मून यांनी मानले. समाज बांधवानी सहकार्य केले.