शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

अवेळी वीज पुरवठा खंडित करणाºयांवर होणार कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 11:34 PM

सध्या शेतीचा हंगाम आहे. अपुरा पाऊस झाल्यामुळे पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना पुर्वसूचना न देता कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करू नये.

ठळक मुद्देसमस्यांचा आढावा : विधानसभा क्षेत्रातील बैठकीत आमदारांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या शेतीचा हंगाम आहे. अपुरा पाऊस झाल्यामुळे पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना पुर्वसूचना न देता कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करू नये. अन्यथा पुरवठा खंडित करणाºया अधिकाºयांवर कार्यवाही करणार येईल, अशी स्पष्ट ताकीद आ. डॉ. पंकज भोयर यांनी विश्रामगृह येथे आयोजित महावितरणच्या बैठकीत संबंधीत अधिकाºयांना दिली.वर्धा विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील वीज विभागाशी संबंधित समस्यांसाठी आ.डॉ. पंकज भोयर यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, भाजपाचे महामंत्री सुनिल गफाट, सेलू तालुका भाजपा अध्यक्ष अशोक कलोडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता उत्तम उरकुडे, उपकार्यकारी अभियंता एस.एम. पडोळे, चंदन गावंडे, एन.डी. उज्जैनकर, अतिरीक्त कार्यकारी अभियंता एस.एम. पारधी, माजी जि.प. सभापती मिलिंद भेंडे, पं.स. चे गटनेते महेश आगे, किसान मोर्चाचे विलास वरटकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष हरीष पारिसे, नंदु झोटींग, शेतकरी खोडे, नरेंद्र डाफे, पंकज दुधबडे, अनिल कराळे आदी उपस्थित होते.आमदार भोयर यांनी कृषी संजीवणी योजना प्रभावीपणे शेतकºयांपर्यंत पोहचवावी अशा सूचना केल्या. तसेच परिसरातून आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यात आला. सोंडी येथील राऊत यांच्या शेतातील कृषी पंपाची डीपी सुरू करण्यात यावी. खापरी येथील डीपीची तपासणी करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा. खापरी व झडशी येथे अतिरिक्त डीपीची व्यवस्था करण्यात यावी. खापरी येथील जनमित्र बागडे यांची चौकशी करण्यात येऊन येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावी.सेलू तालुकातील धानोली (गावंडे) येथील बंद असलेली नवीन डीपी त्वरीत सुरू करण्यात यावी. खापरी येथील सूर्यभान बुधबावरे व दिलीप ठाकुर यांचे फॉल्टीमिटर त्वरीत बदलविण्यात यावे. रेहकी येथे नविन डीपी देण्याची तजवीज करावी. सेलू तालुक्यात अनेक ठिकाणी रोहित्रातील तांत्रिक बिघाडामुळे नेहमी वीज पुरवठा प्रभावित होते. या संदर्भात कार्यवाही करावी असे निर्देश आ. डॉ. पंकज भोयर यांनी बैठकीत दिले.बैठकीला उपस्थित सदस्यांनी काही तक्रारी यावेळी मांडल्या. शेतकरी बांधवांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या सूचना केल्या.कृषी संजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी कराबैठकीत शेतकºयांच्या संबंधीत समस्यांचा आढावा आमदारांनी घेतला. कापूस पिकाला सध्या सिंचन सुरू आहे. सोबतच रबी हंगामाचीही तयारी सुरू आहे. शेतकºयांकडे महावितरणची थकबाकी असली तरी अद्याप शेतमाल घरी आला नसल्याने थकीत देयक शेतकरी भरू शकत नाही. अशातच मुख्यमंत्री कृषी संजीवणी योजना अंमलात आणली आहे. त्यामुळे पूर्वसूचना न देता शेतकºयांचा विजपुरवठा खंडित करू नये. तसेच कृषी संजीवणी योजनेचा शेतकºयांना लाभ देण्याचे निर्देश दिले.