शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

तालुक्यातील ११ शेतकऱ्यांनी कोरले शेतीनिष्ठ पुरस्कारावर नाव

By admin | Updated: February 28, 2015 00:15 IST

बागायती तालुका म्हणून ओळखल्या जात असलेल्या सेलू तालुक्यात पहिला शेतीनिष्ठ पुरस्कार १९६७ मध्ये मिळाला. यात २०१४ पर्यंत एकूण ४८ वर्षांत ११ एकूण शेतकऱ्यांनी शेतीनिष्ठ पुरस्कारावर त्यांचे नाव कोरले.

विजय माहुरे घोराड बागायती तालुका म्हणून ओळखल्या जात असलेल्या सेलू तालुक्यात पहिला शेतीनिष्ठ पुरस्कार १९६७ मध्ये मिळाला. यात २०१४ पर्यंत एकूण ४८ वर्षांत ११ एकूण शेतकऱ्यांनी शेतीनिष्ठ पुरस्कारावर त्यांचे नाव कोरले. असे असले तरी जिजामाता कृषिभूषण व कृषिरत्न पुरस्कारापासून तालुका आजही वंचितच राहिला आहे.शेतातील काळ्या मातीत घाम गाळून धान्य विकविणाऱ्या शेतकऱ्यांची आजची स्थिती बिकट झाल्याचे वास्तव आहे. कधी काळी मिळालेले हे पुरस्कार शेतकऱ्यांना अरज मदत देणारे ठरू शकतात. तालुक्यात १९६७ मध्ये पहिला शेतीनिष्ठ पुरस्काराचे सालई (पेवठ) येथील रामचंद्र आत्माराम अहेर यांनी पटकाविला. शेतीत उत्कृष्ट कार्य, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करणारे, सामाजिक बांधिलकीतून काम, नवनविन पिके घेवून प्रगती करणाऱ्या तसेच सतत तीन वर्ष कृषी पर्यटन यात शेतकऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे. सोबतच मत्स्य व्यवसाय, दुग्धव्यवसाय, भाजीपाला, फळबाग व फुलबाग घेणारे शेतकरी तसेच गोबर गॅस, सौरशक्ती, निर्धूर चुली, पवन चक्की याही बाबी शेतकऱ्यांना पुरस्कारासाठी केलेल्या अर्जात नमूद कराव्या लागत आहे. यावर पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या कृषी विभागामार्फत पाहणी करून गुण दिले जाते. बागायती तालुका असलेल्या यास परिसरात केळी, ऊस, लांब धाग्याचा कापूस पिकविणारे व नवनवीन पिके घेणारे शेतकरी आहेत. शेडनेट, पॉलीहाऊसच्या माध्यमातून दर्जदार पिके घेण्याकरिता युवा शेतकरी धडपड करीत आहे.या पुरस्कारासाठी प्रस्ताव शेतकरी सादर करीत असताना पंचायत समितीच्या कृषी विभागातील अधिकारी योग्य मार्गदर्शन आवश्यक ुआहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी प्रस्तावच सादर करीत नसल्याचे दिसून येत आहे. तालुका कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.